शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

शेती, पणन सुधारणा विधेयकाबाबत काटेकोर अमंलबजावणी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 15:27 IST

केंद्र शासनाने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबत तीन विधेयकाना लोकसभा व राज्यसभेने मंजूरी दिली आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी त्याची काटेकोर अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर शासनाचे विविध माध्यमातून चांगल्याप्रकारे नियंत्रण असणे गरजेचे आहे. असे मत स्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ ,सिंधुदुर्गचे अध्यक्ष हेमंत सावंत यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देशेती, पणन सुधारणा विधेयकाबाबत प्रक्रियेवर शासनाचे नियंत्रण असणे गरजेचे शासनाकडून काटेकोर अमंलबजावणी आवश्यक : हेमंत सावंत

कणकवली : केंद्र शासनाने सादर केलेल्या शेती आणि पणन सुधारणांबाबत तीन विधेयकाना लोकसभा व राज्यसभेने मंजूरी दिली आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी त्याची काटेकोर अमंलबजावणी होणे आवश्यक आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर शासनाचे विविध माध्यमातून चांगल्याप्रकारे नियंत्रण असणे गरजेचे आहे. असे मतस्नेहसिंधू कृषी पदवीधर संघ ,सिंधुदुर्गचे अध्यक्ष हेमंत सावंत यांनी व्यक्त केले आहे.ते पुढे म्हणाले, संबंधित प्रस्तावित कायद्यामुळे देशात समांतर पणन व्यवस्था निर्माण होऊन, राज्यांच्या नोंदणीकृत कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाहेर , शेतकरी आणि व्यापारी शेतमालाची मुक्तपणे खरेदीविक्री करू शकतील, मध्यस्थाना बाजूला सारून शेतकरी थेट बाजाराशी जोडला जाऊन शेतमालाला अधिक किंमत मिळेल. असे गृहीत धरले तरी सामान्य शेतकरी तेवढा सक्षम आहे का ? हा खरा प्रश्न आहे. त्याबाबत विचार होणे गरजेचे आहे.

ई- ट्रेडिंगला चालना मिळाल्याने नवीन जनरेशनला ते भावू शकते. त्यामुळे शेतमाल उत्पादन व विक्री याकडे ते वळू शकतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील अनेक तरुण बागायतदारांनी हापूस आंबा ऑनलाईन विकला आहे. असेही ते म्हणाले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग