शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

रत्नागिरीतील अणू उर्जा प्रकल्प चर्चेतून व्हायला हवा- डाॅ. रघुनाथ माशेलकर

By अनंत खं.जाधव | Updated: December 20, 2023 21:40 IST

डॉ. माशेलकर स्वत: प्रबोधन करण्यास तयार असल्याचीही दिली ग्वाही

सावंतवाडी: सध्या देशाला अणू उर्जा प्रकल्पाची गरज असून असे प्रकल्प झाले पाहिजेत अणू उर्जा प्रकल्पामुळे देशात आतापर्यंत कुठे हानी झाल्याचे उदाहरण नाही.त्यामुळे सरकार ने जनते मध्ये जाऊन प्रबोधन करावे तरच  रत्नागिरी जिल्ह्यातील अणू उर्जा प्रकल्प मार्गी लागेल  असे स्पष्ट मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.रघुनाथ माशेलकर यांनी मांडले.

गरज भासल्यास मी स्वता प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करण्यास जायला तयार आहे.कोकणची प्रगती साधायची असेल तर फक्त मनाची श्रीमंती असून चालणार नाही स्वताही श्रीमंत झाले पाहिजेत असे ही डाॅ.माशेलकर म्हणाले. डाॅ.रघुनाथ माशेलकर हे सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी तील कार्यक्रमा निमित्त आले असता पत्रकारांशी बोलत होते.

डाॅ.माशेलकर म्हणाले,देशात अनेक ठिकाणी अणू उर्जा प्रकल्प आहेत.तेथे आतापर्यंत कोणतीही चुकीची घटना घडली नाही.तसेच अणू उर्जा प्रकल्पामुळे आंब्याचे पीक नाहिसे होणार हे पूर्णपणे चुकीचे असून गुजरात जामनगर येथे तर अणू उर्जा प्रकल्प असतना चांगल्या पैकी आंब्याचे पीक येत आहे.त्यामुळे असे प्रकल्प होणे देशाच्या दृष्टीने गरजेचे आहे.असे ही त्यांनी सांगितले.

तसेच रत्नागिरी येथील प्रकल्प होण्यासाठी प्रबोधन ही महत्वाचे आहे.यासाठी त्यांनी ऑस्टोलिया मध्ये आपल्या मित्राने अणू उर्जा प्रकल्प उभारत असतना तेथील जनतेचे कसे प्रबोधन केले त्याचे उदाहरण दिले तसेच प्रबोधन रत्नागिरी जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त मध्ये झाले पाहिजे असे डाॅ.माशेलकर यांनी सांगितले.तसेच प्रबोधन करण्यासाठी सरकार ने सांगितल्यास मीही तेथे जाण्यास तयार आहे असून कोकणच्या श्रीमंती साठी माझे उर्वरित आयुष्य द्याला तयार आहे.असेही डाॅ.माशेलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Raghunath Mashelkarडॉ. रघुनाथ माशेलकरSawantwadiसावंतवाडी