शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

आंबा तोडणीचा शेवटचा हंगाम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 17:57 IST

माणगांवमध्ये आंबा बागायत मोठ्या प्रमाणात नसली तरी काही प्रमाणात घराच्या बाजूलाच चारपाच आंब्यांची कलमे अनेकांनी लावलेली आहेत. यावर्षी आंबा पीक मोठ्या प्रमाणात नसले तरी आता शेवटचा आंबा तोडणीचा हंगाम चालू झालेला आहे.

ठळक मुद्देआंबा तोडणीचा शेवटचा हंगाम सुरूघराच्या परिसरात आंब्यांची कलमे

माणगांव : माणगांवमध्ये आंबा बागायत मोठ्या प्रमाणात नसली तरी काही प्रमाणात घराच्या बाजूलाच चारपाच आंब्यांची कलमे अनेकांनी लावलेली आहेत. यावर्षी आंबा पीक मोठ्या प्रमाणात नसले तरी आता शेवटचा आंबा तोडणीचा हंगाम चालू झालेला आहे.

घराच्या परिसरात लावलेल्या आंबा कलमाना पाचशे ते हजार आंबे धरले आहेत. हौस म्हणून अनेकांनी आपल्या परिसरात विविध जातींच्या आंब्याची लागवड केलेली आहे. आता शेवटचा आंबा तोडणीचा हंगाम चालू झालेला आहे. दरवर्षी चाकरमानी हा आनंद घेतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना हा आनंद लुटता आला नाही.

टॅग्स :Mangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग