शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

कोकण रेल्वेवरील विघ्न कायम

By admin | Updated: August 28, 2014 23:15 IST

भक्तांचे हाल सुरूच : दादर पॅसेंजर पाच तास उशिरा

रत्नागिरी/खेड : करंजाडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचा ट्रॅक अद्यापही जॅम आहे. अशातच पावसाचा व्यत्यय आणि गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांच्या सोयीच्या दृष्टीने म्हणून कोकण रेल्वेकडून केले जाणारे सर्व प्रयत्न पूर्णपणे फलदायी ठरलेले नाहीत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या वगळता आज, गुरुवारी पाचव्या दिवशीही वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत.करंंजाडी स्थानकातील मुख्य रुळांचे काम अद्यापही सुरू आहे. पावसामुळे या कामात व्यत्यय येत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, हे काम अव्याहतपणे सुरू असून, कोकणात येणाऱ्या मुंबईकरांचे हाल कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेले दोन-तीन दिवस गाड्या १0 ते १५ तास उशिराने धावत होत्या. आज पाचव्या दिवशी मात्र यामध्ये काहीसा फरक पडला आहे. तथापि, वेळापत्रक अजूनही पूर्णपणे रुळांवर आलेले नाही. अजूनही गाड्या एक ते पाच तास विलंबाने धावत आहेत. (प्रतिनिधी)