शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
4
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
5
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
6
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
7
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
8
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
9
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
10
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
11
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
12
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
13
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
14
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
15
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
16
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
17
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
19
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
20
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन

काजूच्या झाडांना रोगाची लागण, पानांची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 19:29 IST

कनेडी परिसरातील काजूच्या बागांमधील काजूच्या झाडांना रोगाची लागण झाल्याने त्यांची पाने लाल होऊन गळून जात आहेत. त्यामुळे रोपेही मरत आहेत. कृषी विभागाने तत्काळ रोपांची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

ठळक मुद्देकाजूच्या झाडांना रोगाची लागण, पानांची गळती कनेडी परिसरात तत्काळ कृषी विभागाने पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कनेडी (सिंधुदुर्ग) : कनेडी परिसरातील काजूच्या बागांमधील काजूच्या झाडांना रोगाची लागण झाल्याने त्यांची पाने लाल होऊन गळून जात आहेत. त्यामुळे रोपेही मरत आहेत. कृषी विभागाने तत्काळ रोपांची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.सह्याद्रीच्या पट्ट्यातील नाटळ, दिगवळे, दारिस्ते, कुंभवडे, नरडवे, भिरवंडे, सांगवे, हरकुळ या गावांतील काजू रोपांना रोगाची लागण झाल्यामुळे पाने गळून जाऊन ती मरत आहेत. मोठ्या कष्टाने लावलेली झाडे डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.अति पावसामुळे रोपांच्या मुळावरती जास्त प्रमाणात पाणी साचल्याने रोपांची मरगळ वाढते. सध्या काजू रोपांची पानेही लालसर व पिवळी होत आहेत. तसेच ती जास्त पिवळसर होऊन गळत आहेत. त्यातील काही रोपे ही मरत असून भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात या रोगाची लागण होऊ नये यासाठी कृषी विभागाने त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे .

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग