शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

सिंधुदुर्गात पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ, वीजरोधक यंत्रणा कागदपत्रावरच 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 24, 2024 19:09 IST

प्रशासनाने जागृत होणे गरजेचे

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दरवर्षी वीज पडण्याच्या घटना घडत असतात. मागील आठवड्यात वीज कोसळून काही घरांचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्यात वीज पडून काही जणांचा मृत्यू होतो. अनेकवेळा पाळीव जनावरांनाही वीजेचा फटका बसतो.मुसळधार पाऊस पडत असला की त्यासोबत विजांचा कडकडाट सुरू होतो, अशा वेळी वीज पडण्याच्या घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा घटना टाळण्यासाठी वीजरोधकयंत्र हे उपयोगी पडते. मात्र, सिंधुदुर्गात ही यंत्रणा काही वर्षांपासून शासकीय कागदपत्रावर आहे. संपूर्ण जिल्ह्याची हीच परिस्थिती आहे.वीजरोधक यंत्र म्हणजे काय?

  • पावसाळा, वादळ या काळात मोठ्या प्रमाणात विजा कडाडतात. अनेकदा वीज ही कुठे ना कुठे पडत असते. यामुळे जीवितहानी होत असते. विजांमुळे वित्तहानी होण्याचे प्रमाणही अधिक असते.
  • या पार्श्वभूमीवर वीज पडणार असेल तर ती आधीच रोखण्यासाठी वीजरोधक हे यंत्र उपयोगी पडते. त्यामुळे वीज जमिनीवर न पडता या यंत्राद्वारे रोखली जाऊन जीवितहानी टाळली जात असते.

असा होतो परिणामवीजरोधक यंत्रणा कार्यान्वित असेल तर वीज पडण्यापासून संरक्षण होते. वीज पडणार असेल तर आधीच या यंत्रणेने खेचली जाते. तसेच या यंत्रणेमुळे दोन किलोमीटर परिसरात वीज पडत नाही.पाच वर्षांत जिल्ह्यात वीज पडून काही जणांचा मृत्यूसिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच वर्षात पाचपेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे. दरवर्षी वीज पडण्याच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही घटनेत जीवितहानी टळते.यंत्रणा कार्यान्वित का होत नाही?राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठविला होता. जिल्ह्यासाठी आपत्ती रोखण्यासाठी कोट्यावधी निधीची गरज आहे. या निधीच्या माध्यमातून आपत्तीची कामे सुरू केली जाणार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग