शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जवखेडा प्रकरण सीबीआयकडे सोपवा

By admin | Updated: December 9, 2014 00:54 IST

भालचंद्र मुणगेकर यांची राष्ट्रपतींकडे मागणी

कणकवली : नगर जिल्ह्यात सतत होणाऱ्या दलित हत्याकांडाची योग्य ती चौकशी कालबद्धपणे करून गुन्हेगारांना शासन करण्यात महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा अकार्यक्षम ठरली आहे. त्यामुळे सोनई, खर्डा आणि जवखेड हत्या प्रकरणे सीबीआयकडे सोपविण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. २००७ ते २०११ या काळात देशात दलितांवर १ लाख ७० हजार, तर सुमारे २६ हजार आदिवासींवर अत्याचार झाले. या अत्याचारांना जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने संपूर्ण दलित समाजात याविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्याचा स्फोट कधीही होऊ शकतो. महाराष्ट्र हे सामाजिकदृष्ट्या पुरोगामी राज्य समजले जाते. परंतु, दलित अत्याचारांबाबत हे राज्य व विशेषत: नगर जिल्हा संबंध देशात आघाडीवर आहे. याकडेही राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात आले. (वार्ताहर)