शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: February 20, 2015 23:13 IST

केवळ आश्वासनच : मुंबईतील राज्यव्यापी धरणे आंदोलनाची तयारी

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, आश्वासनाशिवाय पदरी काहीच न पडल्याने आता या कर्मचाऱ्यांनी येत्या ४ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, शासकीय सेवाकाळात मृत्यू पावल्यास कर्मचाऱ्याच्या पाल्यास अथवा पत्नीस विनाअट सेवेत सामावून घ्यावे, शासकीय सेवा करत असताना काही कारणास्तव सेवा करणे शक्य होत नसल्यास त्याच्या पाल्यास सेवेत सामावून घेणे, प्रदीर्घ काळापासून बदली कर्मचारी म्हणून शासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास शासकीय सेवेत कायम करणे, गणवेशासाठी २५०० रूपये मंजूर करण्यात यावेत. ग्रेड पे मध्ये बदल करावा, आदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी राज्य कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष एम. एम. पठाण व त्यांच्या सहकारी राज्य संघटनेवरील सर्व कार्यकारिणी यांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे अखेर शासनाने या कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता मंजूर केला आहे. मात्र, उर्वरित मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी मध्यवर्ती संघटनेने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने कुठलीच हालचाल शासनस्तरावर झालेली नाही. त्यामुळे आता या सर्व कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरावर पुन्हा आंदोलन करण्याची तयारी केली आहे. ४ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या राज्यस्तरीय ठिय्या आंदोलनासाठी राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)