शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

कणकवलीत चार डेंग्यू पॉझिटिव्ह

By admin | Updated: September 20, 2015 00:02 IST

कलमठ, बोर्डवे, कळसुली गावातील रुग्णांचा समावेश

कणकवली : ताप येत असल्याने येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या चार रूग्णांचे रक्तनमुने डेंग्यू पॉझिटिव्ह आले आहेत. श्रेयस शरद मराठे (वय १९), एकनाथ पंडीत शिंदे (वय १९, बोर्डवे, खुटवळवाडी), नितीन दत्ताराम मुसळे (वय ३३, कलमठ, कोष्टीआळी) आणि कृष्णनाथ गोसावी (वय ६०, रा.कळसुली, सांद्रेवाडी) अशी या रूग्णांची नावे आहेत. या सर्व रूग्णांवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तापसरी आठवडाभरात आटोक्यात येणार असल्याचे यंत्रणेकडून सांगितले जात असले तरी तापसरीच्या रूग्णांची संख्या वाढती आहे. यामध्ये मुंबईहून आलेल्या रूग्णांची संख्या मोठी आहे. तापसरीची साथ आटोक्यात आली असे वाटत असतानाच पावसाने पुन्हा जोरात आगमन केल्याने तापाचे रूग्ण वाढत आहेत. गेले दोन दिवस कणकवली येथील उपजिल्हा रूग्णालयात सुमारे ३०० रूग्ण बाह्य रूग्ण विभागात तपासणीसाठी आले होते. डेंग्यु, मलेरियाचे रूग्ण आढळत असल्याने अद्यापही तापसरीचा धोका पूर्णत: टळलेला नसल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)