शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

आरोग्यदायी शेतीवर भर द्यावा

By admin | Updated: March 28, 2015 00:07 IST

बाळासाहेब परुळेकर : तळवडे येथील शेतकरी मेळावा

सावंतवाडी : रासायनिक शेतीमुळे घरच मेडिकल स्टोअर्स बनले आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट आॅरगॅनिक फेडरेशनची स्थापना करून सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्याचे ठरवून शेतकऱ्यांत जागृती करावी. तसेच आरोग्यदायी शेती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब परूळेकर यांनी केले. तळवडे येथे विभागीय शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी तळवडे, होडावडा, निरवडे, वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक झिपा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा मोरजकर, सचिव रामानंद शिरोडकर, कोषाध्यक्ष रणजित सावंत, संचालक प्रगतशील शेतकरी सचिन दळवी, सुरेश परब, माजी जिल्हा परिषद प्रकाश परब, आत्माचे जिल्हा सदस्य रमाकांत मल्हार, आजगाव सोसायटी चेअरमन एकनाथ नारोजी, माजी सभापती रमेश गावकर, नवसो परब, अभिमन्यू लोंढे उपस्थित होते.सिंधुदुर्गात सेंद्रिय हरितक्रांतीची चळवळ निर्माण करण्यासाठी असे शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. आपण घराच्या परसबागेतही सेंद्रिय भाजीपाला निर्माण करू शकतो. सेंद्रिय शेतीत गाय, निसर्ग हा महत्त्वाचा घटक आहे, असे परूळेकर यांनी सांगितले. प्रकाश परब यांनी कृषिक्रांती घडविण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यासाठी कृषी व पर्यटन विकासाला सर्वांनी साथ द्यावी, असे सांगितले. संस्था सचिव रामानंद शिरोडकर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. तळवडेचे ज्येष्ठ नागरिक झिपा सावंत यांनी रानमोडी, लाजरीचा बागायतींना होणारा त्रास सांगितला. रासायनिक खतांनी शेतीचे तोटे सांगितले. रमाकांत मल्हार यांनी आरोग्यदायी शेतीबाबत विवेचन केले. संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा मोरजकर यांनी सूर्य उपासना, मंत्रोपासना करून शेतीतील यश कसे संपादन करता येते, साप, बेडूक, सरडे, आदी प्राण्यांचेही प्रमाण कमी होत असल्याने शेतीला फटका बसत असल्याचे सांगितले. यावेळी कोषाध्यक्ष रणजित सावंत यांनी सूत्रसंचालन, सखाराम पेडणेकर यांनी मांडणी केली. यावेळी दत्ता खोत, सुनील धुरी, आनंद रावते, सुमित भोसले, आदींचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)