शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमारांकडून सहकार्य आवश्यक

By admin | Updated: August 10, 2015 20:37 IST

स्वराज महापात्रा : देवगड येथे नौदलामार्फत मार्गदर्शन

देवगड : सागरी सुरक्षिततेची जबाबदारी ही मच्छिमारांवर अवलंबून असते. देशाचे नागरिक या नात्याने त्यांनी संशयास्पद बोटी, संशयास्पद वस्तूंची माहिती सुरक्षा यंत्रणेला देणे महत्त्वाचे आहे. मच्छिमारांकडून सहकार्य मिळणे हे महत्त्वाचे आहे, असे मत नौदलाचे अधिकारी स्वराज महापात्रा यांनी व्यक्त केले. तारामुंबरी मच्छिमार संस्थेच्या सभागृहात मच्छिमार व सागरी सुरक्षा दलाच्या सदस्यांना नौदलामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी देवगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, मत्स्य परवाना अधिकारी सुर्वे, नौदल विभागाचे एम. जे.शहाजी, मच्छिमार नेते भाई खोबरेकर, देवगड मच्छिमार संस्थेचे चेअरमन व्दिजकांत कोयंडे, चंद्रकांत पाळेकर, विनायक प्रभू, अयण तोरसकर, आदी उपस्थित होते. यावेळी महापात्रा म्हणाले की, मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी आलेले अतिरेकी हे सागरी महामार्गानेच आले होते. त्यानंतर सागरी सुरक्षिततेवर शासनाने लक्ष केंद्रीत केले असून, अनोळखी व संशयास्पद नौका आढळल्यास मच्छिमारांनी तत्काळ सुरक्षा यंत्रणेला कल्पना द्यावी. समुद्राचा गैरवापर करून अतिरेकी या मार्गानेच प्रवेश करून हल्ले करत आहेत. याची दखल सर्वांनीच घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. मच्छिमार नेते भाई खोबरेकर म्हणाले की, मच्छिमारांकडून सुरक्षा यंत्रणेला सहकार्य केले जाते आणि यापुढेही केले जाणार आहे. मात्र सुरक्षा यंत्रणेकडून मच्छिमारांना सहकार्य मिळत नसल्याची खंत खोबरेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)