शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘केसरकरांवर गुन्हा दाखल करा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 06:19 IST

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी १२ सप्टेंबरला चिपी विमानतळावर उतरविलेले विमान बेकायदेशीर होते.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी १२ सप्टेंबरला चिपी विमानतळावर उतरविलेले विमान बेकायदेशीर होते. त्यांनी केवळ आपल्या हौसेखातर विमान उतरवले. केसरकर यांचा चिपी विमानतळाशी काहीही संबंध नसून ते केवळ जिल्हा नियोजन समितीपुरते पालकमंत्री आहेत. त्यामुळे खासगी विमान उतरवून घुसखोरी करणाऱ्या पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी घेतली.चिपी येथील सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड विमानतळाच्या धावपट्टी आणि प्रवासी टर्मिनलची गुरुवारी खासदार राणे यांनी पाहणी केली. या वेळी आयआरबीच्या अधिकाºयांकडून त्यांनी कामाचा आढावा घेत विमानतळ कामाचे तोंडभरून कौतुक केले. विमानतळाची पाहणी झाल्यानंतर खासदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विमानतळ होण्यासाठी मंत्री असताना मी प्रयत्न केले. जमीन देण्यापासून विमानतळाला परवानगी मिळेपर्यंत पाठपुरावा केला. काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत विमानतळामधील कामे तसेच विमानतळाला जोडणारे रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत़

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे