शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

राजापुरातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: September 23, 2014 23:55 IST

हिंदू महासभेच्या प्रमिला भारती यांनी आपला अर्ज दाखल केला.

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज, मंगळवारी जिल्ह्यातील पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला. राजापूर मतदारसंघातील हिंदू महासभेच्या प्रमिला भारती यांनी आपला अर्ज दाखल केला. दरम्यान, जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत संबंधित उपविभागीय कार्यालयातून एकूण ११ अर्ज विकले गेले. यात दापोलीतून मनसेचे वैभव खेडेकर आणि राजापुरातून मनसेच्या सुनील जठार, आदींचा समावेश आहे. आतापर्यंत ८२ अर्जांची विक्री झाली आहे.आज दापोलीतून सात अर्जांची विक्री झाली. त्यात मनसेच्या वैभव खेडेकरांचा समावेश आहे. गुहागरातून एकही अर्ज गेला नाही. चिपळुणातून तीन अर्जांची विक्री झाली. रत्नागिरीतून एक, तर राजापुरातून मनसेचे सुनील जठार यांनी स्वत:करिता अर्ज नेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी २९, तिसऱ्या दिवशी ४२ आणि आज ११ अशा एकूण ८२ अर्जांची विक्री झाली आहे.निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याच्या चौथ्या दिवशी आज राजापुरातून हिंदू महासभेच्या प्रमिला भारती यांनी पहिला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता हळूहळू अर्ज दाखल करण्यास सुरुवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. (प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते, तर आरक्षण असणाऱ्या उमेदवारांना पाच हजार अनामत रक्कम भरावी लागते. ही रक्कम उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट केली जाते.४ प्रमिला भारती यांनी करून दिली सुरुवात४ इतरांचे मुहूर्त उद्यापासूनच सुरू होणार४ आतापर्यंत ८५ अर्जांची विक्री