शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सिंधुदुर्ग : कणकवली नगराध्यक्ष स्वाभिमान पक्षात, राजकीय समीकरणे बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 15:54 IST

कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे कणकवलीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देकणकवली नगराध्यक्ष स्वाभिमान पक्षातराजकीय समीकरणे बदलणार

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेकेला आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्ष प्रवेशामुळे कणकवलीतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र दिसत आहे.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या येथील संपर्क कार्यालयात  नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी सोमनाथ गायकवाड, स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, शहराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, नगरसेवक गणेश हर्णे आदी उपस्थित होते.भाजप नेते संदेश पारकर यांच्या गटाच्या असलेल्या माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केल्याने नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवलीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गnagaradhyakshaनगराध्यक्ष