शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

संस्थेचे दप्तर गहाळ झाल्याने शेतकºयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 16:52 IST

आचरा विविध कार्यकारी सोसायटीच्या अंतर्गत येणाºया अनेक सर्वसामान्य शेतकरी सभासदांना फटका बसला आहे. या संस्थेचे दप्तर (रेकॉर्ड) गहाळ झाल्याने कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांचे आॅडिट करता न आल्यामुळे सुमारे ४२५ शेतकºयांचे सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपयांचे कर्जमाफीच्या रकमेचे नुकसान होत आहे. यासाठी सोमवारी आचरा सोसायटी संचालकांनी जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांची ओरोस येथे भेट घेऊन त्यांना याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली.

ठळक मुद्देआचरा येथील प्रकार संचालकांनी अतुल काळसेकरांचे लक्ष वेधले

कणकवली : आचरा विविध कार्यकारी सोसायटीच्या अंतर्गत येणाºया अनेक सर्वसामान्य शेतकरी सभासदांना फटका बसला आहे. या संस्थेचे दप्तर (रेकॉर्ड) गहाळ झाल्याने कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकºयांचे आॅडिट करता न आल्यामुळे सुमारे ४२५ शेतकºयांचे सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपयांचे कर्जमाफीच्या रकमेचे नुकसान होत आहे. यासाठी आचरा सोसायटी संचालकांनी जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांची ओरोस येथे भेट घेऊन त्यांना याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली.या ४२५ शेतकºयांपैकी ज्या ११६ शेतकºयांचे जिल्हा बँकेच्या तपशीलावरुन आॅडिट करता येईल त्या शेतकºयांचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येईल व उर्वरीत शेतकºयांच्या रेकॉर्डसाठी आॅडिट विभाग, सहकार खाते यांचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेश तातडीने देण्यात येतील असे आश्वासन यावेळी काळसेकर यांनी दिले.

यावेळी अतुल काळसेकर यांच्यासोबत जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, वरिष्ठ अधिकारी के. पी.चव्हाण तसेच सोसायटीचे अध्यक्ष कुबल, वझे यांच्यासोबत आचरा येथील शेतकºयांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.