शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

जिल्ह्यात सर्वत्र भातशेती तरारली...

By admin | Updated: July 22, 2014 21:51 IST

दुबार पेरणीचे संकट टळले : सतत पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला

चिपळूण : सध्या पाऊस स्थिरावला असल्याने लावणीची कामे वेगात सुरु आहेत. तसेच लावणी केलेली भाताची रोपे आता चांगलीच तरारली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. चालू मोसमात पाऊस कमालीचा लांबला. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर आले होते. काही ठिकाणी रोपे उगवली होती. ती सुकून जातात की काय? अशी भीती निर्माण झाली होती. शेतकरीवर्ग चिंतातूर झाला होता. पावसाकडे त्याचे डोळे लागले होते. परंतु, जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस समाधानकारक पडत असल्याने लावणीची कामे वेगात सुरु आहेत. यावर्षी पाऊस कमी पडत असला तरी सध्या गरजेइतका पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. चालू मोसमात सरीवर सरी कोसळत आहेत. त्यामुळे नदी, नाले भरुन वाहात आहेत. वरकस ठिकाणीही पाणी झाल्याने डोंगराळ भागातही धरपाण्याच्या लावणीचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त लावणीचे काम पूर्ण झाले आहे. पावसाचे वेळापत्रक बिघडले असून, या मोसमात पाऊस फारसा पडण्याची अपेक्षा नाही. वातावरणाचा अंदाज घेऊन कामे पूर्ण करीत आणली आहेत. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा पिकावर परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)