शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी सरकारकडून कामगारांचे आर्थिक शोषण

By admin | Updated: April 13, 2015 00:05 IST

गुरुदास दासगुप्ता : कुडाळ येथील महाअधिवेशनाच्या सांगता समारंभात टीका

कुडाळ : सध्याच्या सरकारने हा देश भांडवलशाही परदेशी गुंतवणूकदारांच्या हाती देण्याचे ठरविले असून कामगार कायद्यात बदल करून येथील कामगार, शेतकऱ्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण करण्याचे धोरण अवलंबिले असल्याने भविष्यकाळ अंधारमय होण्याची चिन्हे आहेत. या सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात पेटून उठून देशव्यापी आंदोलन छेडूया, असे आवाहन आॅल इंडिया ग्रेड युनियनचे काँग्रेसचे सरचिटणीस कॉम्रेड गुरुदास दासगुप्ता यांनी केले.ते कुडाळ येथील महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फाऊंडेशनने महाअधिवेशनाच्या सांगता समारंभात बोलत होते. महाअधिवेशनाचा सांगता सोहळा रविवारी सकाळी झाला. यावेळी आॅल इंडिया फेडरेशन आॅफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईजचे सरचिटणीस कॉ. चक्रधरप्रसाद सिंग (पाटणा बिहार), फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा, प्रभारी सरचिटणीस सी. एन. देशमुख, एम. के. चौरे, अनिला झोके, राज्य उपाध्यक्ष प्रदीप नेरूरकर, भाऊ पाटील, कृष्णा भोयर, दिलीप साळुंखे, डी. के. पात्रे, माधव लोकरे, मनोहर आचारे, सुहास वर्धम, संजय वरवडेकर, आलेखा शारबिद्रे, चंद्रभाऊ दिलीप पवार, ज्योती नटराजन व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजप सरकारवर हल्लाबोलयावेळी दासगुप्ता यांनी भाजप सरकारने कामगार शेतकरी विरोधी अवलंबिलेल्या धोरणाबात सरकारवर हल्लाबोल चढविला. दासगुप्ता म्हणाले, देशात ८० टक्के शेतकरी जनता असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु सरकार भांडवलशाही जनतेसोबत आहे. सरकार शेतकरी तसेच लहान व्यापाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचे धोरण अवलंबित आहे. सरकारमुळे औद्योगिक उत्पादन घटलेले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. एकाच ठिकाणी थांबलेल्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार योग्य ती पावले उचलत नाही. विकासाच्या योजना बंद करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. प्रत्येक विभाग क्षेत्र खासगीकरणाकडे न्यायचा सरकारचा प्रयत्न आहे. १८ कामगार कायद्यात बदल करून कामगारांविरोधात कायदे करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकरी, मजूर, कामगार यांचे आर्थिक शोषण करण्याचा कुटील डाव सरकार बनवित आहे. असे अनेक आरोप सध्याच्या भाजपा सरकारवर दासगुप्ता यांनी या अधिवेशनात करून भाजपा सरकावर हल्लाबोल केला. वर्कर्स फेडरेशनतर्फे कुडाळ शहरात रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात कुडाळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. (प्रतिनिधी)