शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निवती रॉक परिसरात स्कूबा डायव्हींग सुविधा सुरु करणार : दीपक केसरकर

By admin | Updated: May 24, 2017 16:04 IST

वेंगुर्ला नगरपालीकेच्या १४१ व्या वर्धापन दिन

आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि २४ : निवती रॉक परिसरात पावसाळ्यानंतर स्कूबा डायव्हींग सुविधा सुरु केली जाईल. या बाबत वेंगुर्ल्यांतील युवकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आहे. वेंगुर्ला बंदर ते निवती पर्यंत सबमरीन सेवा सुरु करण्याचेही प्रयत्न सुरु आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथे केले. वेंगुर्ला नगरपालीकेच्या १४१ व्या वर्धापन दिना- निमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्षा आस्मिता राऊळ पंचायत समिती सभापती यशवंत परब, मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थितहोते. मालवण प्रमाणेच आंतर देशीय पर्यटक वेंगुर्ला येथे यावेत या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, वेंगुर्ला नजिकच शिरोडा व आरवली येथे पंचतारांकीत हॉटेल प्रकल्प सुरु आहेत. जेष्ठ नागरिकांनाही स्कूबा डायव्हींग करता यावे यासाठीही सुविधा वेंगुर्ला येथेनिर्माण केल्या जाणार आहेत. वेंगुर्ला नगरपालीकेच्या १४0 वर्षाच्या वाटचालीत योगदान देणा-या पदाधिकारी व अधिका-यांचा गौरवपूर्ण उल्लेख करुन पालकमंत्री केसरकर म्हणाले की, वेंगुर्ला शहराचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सर्र्वानी एकत्र येवून प्रयत्न केले पाहिजेत. वेंगुर्ला शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अव्याहतपणे सुरु रहावा यासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ला नगरपरिषदेतील माजी नगराध्यक्ष नगरसेवक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच वेंगुर्ला शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्धापन दिना- निमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशिस्तीपत्र वितरीत करण्यात आले.राज्यस्तरीय आंबा- काजू परिषदेस भेटसिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित राज्यस्तरीय नैसर्गिक आंबा व काजू परिषदेस पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या विकासावर आधारीत चांदा ते बांदा हा कार्यक्रम सिंधुदुर्गात सुरु केला आहे. सेंद्रीय शेतीच महत्व ओळखून काजू सेंद्रीय पध्दतीने लागवडीवर भर दिला जात आहे. कृषी विज्ञान केंद्राचे माध्यमातून कर्नल सुधीर सावंत यांनी अत्यंत स्तूत्य असा उपक्रम सुरु केला आहे. कृषी तज्ञ व पद्मश्री सुभाष पालेकर यांच उपयुक्त मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शेतक-यांनी कृषी उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्नशील रहावे.