शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
4
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
5
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
6
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
7
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
8
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
9
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
10
Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
11
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
12
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
13
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
14
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
18
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
19
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
20
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का

भाजप सरकारकडून फसवणूक

By admin | Updated: September 29, 2014 00:02 IST

नारायण राणे : कणकवलीतील काँग्रेसच्या मेळाव्यात टीका

कणकवली : देशात ५२ वर्षे कॉँग्रेसची सत्ता होती. कॉँग्रेसने देश घडविला. मात्र, आमिषे दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने १२० दिवसांत जनतेची फसवणूक केली, असे प्रतिपादन पालकमंत्री नारायण राणे यांनी केले. नीतेश राणे यांनी कॉँग्रेसतर्फे अर्ज दाखल केल्यानंतर मराठा मंडळ सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, नीलम राणे, नगराध्यक्षा अ‍ॅड.प्रज्ञा खोत आदी उपस्थित होते. अच्छे दिन आने वाले है, महागाई कमी करू, असे लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगितले जात होते. मात्र, महागाई कमी करण्यात आली नाही आणि अच्छे दिन आलेच नाहीत. उलट ३० टक्के महागाई वाढली आणि वाईट दिवस पाहण्याची वेळ देशाच्या जनतेवर आली आहे. एकशेवीस दिवसांत लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. वातावरण बदलत असले तरी गाफील राहू नका. लोकसभेच्या वेळी गाफील राहिल्याने नॉनमॅट्रिक असलेला माणूस खासदार झाला. आज हा खासदार इथल्या माणसांसाठी दुर्मीळ झाला आहे. तो फक्त थापा मारण्यात एक्स्पर्ट आहे, अशी खासदार विनायक राऊत यांच्यावर पालकमंत्री नारायण राणे यांनी केली. याउलट मतदारसंघात महिन्याचे वीस दिवस देऊन नीलेश राणे यांना अपयश आले याचे दु:ख आहे. लोकसभेत जे कटु अनुभव आले त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्या. (प्रतिनिधी)‘त्यांचा’ मुलाहिजा ठेवणार नाहीया निवडणुकीच्या प्रचारात सक्रीय होताना तुम्हा कार्यकर्त्यांसाठी मी भरपूर वेळ देईन. विरोधक आणि गद्दारांची लक्तरे काढीन, असे नारायण राणे यांनी सांगितले. खाल्ल्या अन्नाला न जागणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, असे राजन तेली यांचे नाव न घेता त्यांच्यावर राणे यांनी टीका केली.