शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

कालव्याचा भराव खचला, रोणापाल येथील मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:01 IST

रोणापाल-पाडलोस भाकरवाडी दरम्यान सुरू असलेल्या तिलारी कालव्याचा भराव खचून वाहतूक मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांदा, मडुरा येथे ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. हा मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.

ठळक मुद्देकालव्याचा भराव खचला, रोणापाल येथील घटना मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद

बांदा : रोणापाल-पाडलोस भाकरवाडी दरम्यान सुरू असलेल्या तिलारी कालव्याचा भराव खचून वाहतूक मार्गावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बांदा, मडुरा येथे ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. हा मातीचा जोडरस्ता वाहतुकीस बंद झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.सावंतवाडी तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाला. या पावसात रोणापाल येथील तिलारी कालव्याचा व जोडरस्त्याचा भराव खचून मार्गावर चिखल झाला आहे. रोणापाल-आंब्याचे गाळू, पाडलोस भाकरवाडी, सातीवनमळी येथील ग्रामस्थांना येथून ये-जा करावी लागते. तिलारी कालवा अधिकाऱ्यांचे याकडे झालेले दुर्लक्ष पाहून ग्रामस्थांनी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांचे लक्ष वेधले.राजू शेटकर यांनी सहकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी युवासेना मळेवाड विभागाचे पदाधिकारी समीर नाईक, युवासेना पाडलोस शाखाधिकारी रोहित गावडे, रोणापाल माजी शाखाप्रमुख एकनाथ भोगटे व ग्रामस्थ उपस्थित होते.दोन दिवसांत मार्ग निर्धोक करण्याची ग्वाही : शेटकरवाहनचालक व ग्रामस्थांची होणारी गैरसोय व धोका लक्षात घेऊन शेटकर यांनी तिलारी कालव्याचे शाखा अभियंता मुद्गल यांच्याशी संपर्क साधून तत्काळ त्याठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेण्यास सांगितले. त्यांच्या मागणीस अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवसांत चिखलमय मार्ग निर्धोक करण्याची ग्वाही दिली, असे उपतालुकाप्रमुख शेटकर यांनी सांगितले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकsindhudurgसिंधुदुर्ग