शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

इन्सुली पागावाडी येथील पूल धोकादायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 13:39 IST

pwd, sindhdudurg, bridge इन्सुली पागावाडी येथील पूल सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कमी उंचीचे बांधलेले आहे. ते सध्या धोकादायक बनले आहे. या धोकादायक पुलावरून शेतकऱ्यांचे पावसाळ्यात मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यामध्ये पुलावर वारंवार पाणी येत असल्याने गुरे वाहून जात आहेत. बांदा-सावंतवाडी मार्गही बंद पडत आहे. याबाबत उपसरपंच कृष्णा सावंत यांनी बांधकाम उपअभियंता अनिल आवटी व कनिष्ठ अभियंता शितल सर्पे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांनी वेधले बांधकाम उपअभियंत्यांचे लक्ष उपोषणास बसण्याचा दिला इशारा

सावंतवाडी : इन्सुली पागावाडी येथील पूल सुमारे पन्नास वर्षांपूर्वी कमी उंचीचे बांधलेले आहे. ते सध्या धोकादायक बनले आहे. या धोकादायक पुलावरून शेतकऱ्यांचे पावसाळ्यात मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यामध्ये पुलावर वारंवार पाणी येत असल्याने गुरे वाहून जात आहेत. बांदा-सावंतवाडी मार्गही बंद पडत आहे. याबाबत उपसरपंच कृष्णा सावंत यांनी बांधकाम उपअभियंता अनिल आवटी व कनिष्ठ अभियंता शितल सर्पे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.यावेळी सचिन सावंत, दत्ताराम सावंत, प्रभाकर पेडणेकर, प्रदीप सावंत, हेमंत राणे, राजाराम कोठावळे,अविनाश सावंत, आप्पा कोठावळे, नंदू नाईक, सखाराम पेडणेकर आदी उपस्थित होते इन्सुली गावचे माजी उपसरपंच कृष्णा सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले. तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देणार आहेत असेही त्यांनी सांगितले.या निवेदनात त्यांनी म्हटले की, या पुलावर खड्डे पडून ते ठिसूळ झालेले आहे. आतापर्यंत सुमारे १७ ते १८ लोकांना या पुलामुळे दुखापती झाल्या आहेत. पूल कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यामध्ये गुरे तसेच शाळकरी मुली वाहून गेल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांची पाळीव जनावरेदेखील वाहून गेल्यामुळे सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष दिले नाही तर मार्च २०२१ मध्ये शिवसैनिकांना घेऊन आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे.शेतकऱ्यांना दिलासा द्यावादरवर्षी हा पूल धोकादायक बनत असून पावसाळ्यामध्ये बांदा- सावंतवाडी मार्गावरील पर्यायी वाहतूक पुराच्या पाण्यामुळे बंद असते. त्यामुळे बांधकाम खात्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. इन्सुली पागावाडी येथील पूल नवीन बांधून त्याची उंची वाढवावी आणि लोकांना व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कृष्णा सावंत यांनी केली आहे. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग