शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

'उद्धव ठाकरेंनी धुडकावल्याने दीपक केसरकर आता रिकामे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 17:52 IST

केसरकर यांनी रस्त्याच्या कामावरुन भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संजू परब यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

सावंतवाडी : उद्धव ठाकरेंनी धुडकावल्याने दीपक केसरकर आता रिकामी झालेत. त्यामुळेच ते मतदार संघात फिरताना दिसत आहेत असा चिमटा नगराध्यक्ष संजू परब यांनी काढला. केसरकर यांनी रस्त्याच्या कामावरुन भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संजू परब यांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांचे नको, मीच दीपक केसरकरांना पुरून उरेन, आमची पुढची लढाई ही शिवसेनेशी नाही तर राष्ट्रवादीशी असेल त्यामुळे या पुढे ही त्याची पुनरावृत्ती दिसेल असा इशाराही नगराध्यक्ष परब यांनी पत्रकार परिषदेत बोलत दिला. 

दरम्यान सावंतवाडीच्या जनतेने पैसे घेवून मते घातली असा आरोप करून सावंतवाडीकरांना बदनाम करण्याचे काम त्यांनी केले असून उद्धव ठाकरेंनी धुडकावल्याने ते आता रिकामी झालेत असा चिमटा त्यांनी काढला. तर पुढे बोलताना परब म्हणाले, केसरकर यांना आता आघाडी शिवाय पर्याय राहिला नाही. त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी एकही चेहरा राहिला नाही. त्यामुळे आमची पुढची लढाई शिवसेनेशी नाही तर राष्ट्रवादीशी असणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान ज्यावेळी केसरकरांविरोधात मी ठाम राहिलो, त्यावेळी येथील जनतेने माझ्याच बाजूने कौल दिला आहे. त्यांना मी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित केला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा त्यांना निश्चित पराभवाची पुन्हा धूळ चारू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

या पत्रकार परिषदेस आनंद नेवगी, दिलीप भालेकर, अजय गोंदावळे, मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते.