शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

रत्नागिरीत सरासरी ६२ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 00:51 IST

चिपळुणात सर्वाधिक, तर रत्नागिरीत सर्वांत कमी.. भास्कर जाधव यांचा पराभव न केल्यास... संन्यास

रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५३.८३ टक्केमतदान झाले आहे. पुढच्या एका तासातील मतदानाचा विचार करता सुमारे ६० ते ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज, बुधवारी सायंकाळी उशिरा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सर्वाधिक मतदान चिपळुणात, तर रत्नागिरीत सर्वांत कमी मतदान झाले.मतदानास सकाळी सात वाजल्यापासून प्रारंभ झाला. सुरुवातीच्या दोन तासांत ग्रामीण तसेच शहरी भागातही मतदानाचा वेग चांगला होता. सकाळी दहानंतर हा वेग काहीसा मंदावला. सकाळी सात ते नऊ या वेळेत दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नाागिरी आणि राजापूर या पाचही तालुक्यांत सरासरी २५ टक्के मतदान झाले. यात रत्नागिरी आणि चिपळुणात अधिक मतदान झाले. सुरुवातीला मतदान वेगात झाल्याने पुढेही हे प्रमाण वाढेल, असा अंदाज व्यक्त होेत होता; मात्र, पुन्हा एक वाजेपर्यंत / ातदान संथगतीने झाले. त्यामुळे सात ते एक या वेळेत जिल्ह्याचे एकूण ३५.८ टक्के मतदान झाले. सायंकाळच्या शेवटच्या दोन तासांत मतदानाने काहीसा वेग घेतला. मतदान सुरू झाल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ६,७६,०५८ (५३.८३ टक्के) मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला.यात पुरुषांची संख्या ३ लाख २८ हजार ७७२, तर महिला मतदारांची संख्या ३ लाख ३८ हजार २८६ इतकी आहे. एकूण मतदारांची संख्या लक्षात घेता पुरुष मतदारांची टक्केवारी ५५.९ टक्के इतकी आहे, तर महिलांची टक्केवारी ५१.९६ टक्के इतकी आहे. काही ठिकाणी मतदानयंत्रांत झालेले किरकोळ बिघाड वगळता अन्यत्र मतदान शांततेत पार पडले.पाचही मतदारसंघांतील नियोजित ठिकाणी रविवारी (दि. १९) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)..तर संन्यास भास्कर जाधव यांचा पराभव न केल्यास राजकारणातून संन्यास घेण्याचा निश्चय गुहागर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार संदीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.ंमतदारसंघटक्केदापोली५४.०२गुहागर५५.३३चिपळूण५९.०९रत्नागिरी४६.४९राजापूर५४.८७सरासरी५३.८३