शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत डिसेंबरपर्यंत नियतन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:23 IST

शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याकरिता व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्याकरिता  २९ जुलै २०१७ अन्वये आॅक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ करिता नियतन मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी  : शासनाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याकरिता व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्याकरिता  २९ जुलै २०१७ अन्वये आॅक्टोबर २०१७ ते डिसेंबर २०१७ करिता नियतन मंजूर झालेले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, तालुका गोदामामध्ये शिल्लक असलेला धान्यसाठा वजा करुन उर्वरित आवश्यक नियतन पुणे यांच्याकडून उचल करुन तालुकानिहाय सुधारित इष्टांकाप्रमाणे प्रत्यक्षात कार्यरत लाभार्थीसंख्या, कार्डसंख्या, मंजूर नियतन व आपल्याकडील धान्याची मागणी यावरुन तालुका व गोदामनिहाय धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.

१ फेब्रुवारी २०१४  पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ लागू करण्यात आलेला आहे. त्यानुसार अंत्योदय लाभार्थ्याकरिता प्रति कार्ड २५ किलो तांदूळ व १० किलो गहू व प्राधान्य कुटुंबाच्या लाभार्थ्याकरिता प्रति व्यक्ती ३ किलो तांदूळ व २ किलो गहू याप्रमाणे धान्य वितरित करायचे आहे. 

मंजूर नियतनानुसार प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजना लाभार्थ्याकरिता गहू व तांदुळाची उचल करुन व ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ व २ रुपये प्रति किलो दराने गहू या सुधारित दराने निश्चित केलेल्या परिमाणात वाटप होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.