शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

४५ हजार ग्राहक थकबाकीदार!

By admin | Updated: February 13, 2015 00:53 IST

महावितरणपुढे आव्हान : वसुली मोहीमेकडे द्यावे लागणार लक्ष

रत्नागिरी : आॅनलाईन, एटीपी केंद्र किंवा अन्य वीजबिल भरणा केंद्रांवर दरमहा प्राधान्याने वीजबिल भरणारे प्रामाणिक ग्राहक असताना दुसरीकडे वीजबिले थकविणारे ग्राहकही आहेत. त्याचा भुर्दंड महावितरणला बसत आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ५४६ ग्राहकांनी ४ कोटी ८४ लाख ६६ हजार रूपये थकविले आहेत.महावितरण कंपनीकडून ग्राहकांना वीजबिल भरणे सुकर व्हावे, यासाठी बँका, पतसंस्था, महा-ई-सेवा केंद्रांबरोबरच आॅनलाईन तसेच एटीपी केंद्रांमधून वीजबिले स्वीकारण्यात येतात. तरीही जानेवारीअखेर जिल्ह्यातील ४५ हजार ५४६ ग्राहकांनी ४ कोटी ८४ लाख ६६ हजार रूपये थकविले आहेत. चिपळूण विभागातील ९ हजार ६०२ घरगुती ग्राहकांनी ६८ लाख ८० हजार, वाणिज्य विभागाच्या १२८३ ग्राहकांनी २९ लाख ४५ हजार, तर औद्योगिकच्या ३१७ ग्राहकांकडून १६ लाख ३ हजार, कृषिपंपाच्या ३४२ ग्राहकांनी २ लाख १२ हजार, सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाच्या १८८ कार्यालयांकडून १७ लाख ४३ हजार, स्वराज्य संस्थांकडून ५३ हजार, अन्य १४५ ग्राहकांकडून २ लाख ५० हजार मिळून ११ हजार ८८४ ग्राहकांकडून १ कोटी ३६ लाख ८५ हजार रूपये थकविण्यात आले आहेत. खेड विभागातील १२ हजार १२९ घरगुती ग्राहकांकडून ९२ लाख ६७ हजारांची थकबाकी शिल्लक आहे. वाणिज्य विभागाच्या १३०५ ग्राहकांकडून २३ लाख ४२ हजार, औद्योगिक विभागातील २९८ ग्राहकांकडून २८ लाख ३० हजार, कृषिपंपाच्या ६१० ग्राहकांकडून ४ लाख ६९ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागातील २१६ कार्यालयांकडून १४ लाख ५४ हजार, पथदिव्यांचे २५२, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १६ लाख ८८ हजार, अन्य २३२ ग्राहकांकडून ५ लाख ३२ हजार मिळून एकूण १५ हजार ४२ ग्राहकांनी १ कोटी ८५ लाख ८२ हजार रूपये थकविले आहेत. विभागातील १४ हजार ९२७ ग्राहकांनी ९८ लाख ७३ हजार रूपये थकविले आहेत. वाणिज्य विभागातील २ हजार ५७ ग्राहकांकडून ३६ लाख १० हजार, औद्योगिकच्या ३६४ ग्राहकांनी ८ लाख ९८ हजार, कृषिपंपाच्या ७१४ ग्राहकांनी ४ लाख १६ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठाच्या २६१ कार्यालयांकडून ८ लाख ७७ हजार, ३८ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १ कोटी ३९ लाख, अन्य २५९ ग्राहकांकडून ३ कोटी ८७ लाख मिळून १८ हजार ६२० ग्राहकांकडून १ कोटी ६१ लाख ९९ हजार रूपयांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील थकबाकी (लाखामध्ये)ग्राहक संख्याथकबाकीघरगुती३६६५८२६०.२१वाणिज्य४६४५८८.९७औद्योगिक९७९५३.३०कृषिपंप१६६६१०.९७पाणीपुरवठा ६६५४०.७३पथदीप२९७१८.७९अन्य६३६११.६८एकूण४५५४६४८४.६६महावितरण कंपनीने सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. ज्या फिडरवर वीजगळती अधिक शिवाय वीजबिल वसुली कमी आहे, त्या फिडरवर भारनियमन करण्यात येते. महावितरणकडून वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.