शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार ग्राहक थकबाकीदार!

By admin | Updated: February 13, 2015 00:53 IST

महावितरणपुढे आव्हान : वसुली मोहीमेकडे द्यावे लागणार लक्ष

रत्नागिरी : आॅनलाईन, एटीपी केंद्र किंवा अन्य वीजबिल भरणा केंद्रांवर दरमहा प्राधान्याने वीजबिल भरणारे प्रामाणिक ग्राहक असताना दुसरीकडे वीजबिले थकविणारे ग्राहकही आहेत. त्याचा भुर्दंड महावितरणला बसत आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ५४६ ग्राहकांनी ४ कोटी ८४ लाख ६६ हजार रूपये थकविले आहेत.महावितरण कंपनीकडून ग्राहकांना वीजबिल भरणे सुकर व्हावे, यासाठी बँका, पतसंस्था, महा-ई-सेवा केंद्रांबरोबरच आॅनलाईन तसेच एटीपी केंद्रांमधून वीजबिले स्वीकारण्यात येतात. तरीही जानेवारीअखेर जिल्ह्यातील ४५ हजार ५४६ ग्राहकांनी ४ कोटी ८४ लाख ६६ हजार रूपये थकविले आहेत. चिपळूण विभागातील ९ हजार ६०२ घरगुती ग्राहकांनी ६८ लाख ८० हजार, वाणिज्य विभागाच्या १२८३ ग्राहकांनी २९ लाख ४५ हजार, तर औद्योगिकच्या ३१७ ग्राहकांकडून १६ लाख ३ हजार, कृषिपंपाच्या ३४२ ग्राहकांनी २ लाख १२ हजार, सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाच्या १८८ कार्यालयांकडून १७ लाख ४३ हजार, स्वराज्य संस्थांकडून ५३ हजार, अन्य १४५ ग्राहकांकडून २ लाख ५० हजार मिळून ११ हजार ८८४ ग्राहकांकडून १ कोटी ३६ लाख ८५ हजार रूपये थकविण्यात आले आहेत. खेड विभागातील १२ हजार १२९ घरगुती ग्राहकांकडून ९२ लाख ६७ हजारांची थकबाकी शिल्लक आहे. वाणिज्य विभागाच्या १३०५ ग्राहकांकडून २३ लाख ४२ हजार, औद्योगिक विभागातील २९८ ग्राहकांकडून २८ लाख ३० हजार, कृषिपंपाच्या ६१० ग्राहकांकडून ४ लाख ६९ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागातील २१६ कार्यालयांकडून १४ लाख ५४ हजार, पथदिव्यांचे २५२, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १६ लाख ८८ हजार, अन्य २३२ ग्राहकांकडून ५ लाख ३२ हजार मिळून एकूण १५ हजार ४२ ग्राहकांनी १ कोटी ८५ लाख ८२ हजार रूपये थकविले आहेत. विभागातील १४ हजार ९२७ ग्राहकांनी ९८ लाख ७३ हजार रूपये थकविले आहेत. वाणिज्य विभागातील २ हजार ५७ ग्राहकांकडून ३६ लाख १० हजार, औद्योगिकच्या ३६४ ग्राहकांनी ८ लाख ९८ हजार, कृषिपंपाच्या ७१४ ग्राहकांनी ४ लाख १६ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठाच्या २६१ कार्यालयांकडून ८ लाख ७७ हजार, ३८ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १ कोटी ३९ लाख, अन्य २५९ ग्राहकांकडून ३ कोटी ८७ लाख मिळून १८ हजार ६२० ग्राहकांकडून १ कोटी ६१ लाख ९९ हजार रूपयांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील थकबाकी (लाखामध्ये)ग्राहक संख्याथकबाकीघरगुती३६६५८२६०.२१वाणिज्य४६४५८८.९७औद्योगिक९७९५३.३०कृषिपंप१६६६१०.९७पाणीपुरवठा ६६५४०.७३पथदीप२९७१८.७९अन्य६३६११.६८एकूण४५५४६४८४.६६महावितरण कंपनीने सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. ज्या फिडरवर वीजगळती अधिक शिवाय वीजबिल वसुली कमी आहे, त्या फिडरवर भारनियमन करण्यात येते. महावितरणकडून वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.