शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लैंगिक जीवन : आयुर्वेदानुसार कोणता आहे बेस्ट टाईम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 16:17 IST

शारीरिक संबंध कधी ठेवावे याबाबत अनेकांना प्रश्न पडतात. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही वेगवेगळ्या वेळा सांगण्यात आल्या आहेत.

शारीरिक संबंध कधी ठेवावे याबाबत अनेकांना प्रश्न पडतात. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही वेगवेगळ्या वेळा सांगण्यात आल्या आहेत. पण तज्ज्ञ सांगतात की, दोघांची ईच्छा जेव्हा होईल तेव्हा त्यांनी संबंध ठेवल्यास त्यांना हवा तो आनंद मिळेल. पण याबाबत आयुर्वेदात काहीतरी वेगळं सांगितलं आहे. आयुर्वेदात शारीरिक संबंधाला आनंदाशिवाय शरीराला पोषण देणारं एक माध्यमही मानलं जातं. 

पार्टनरसोबतचं नातं मजबूत करण्यासाठी लैंगिक जीवन आनंदी असणं गरजेचं आहे. शारीरिक संबंध हा केवळ पिढी वाढवण्याचा मार्ग नाही. तर दोन लोकांमध्ये त्यांच्या नात्यामध्ये व्यवस्थित ताळमेळ चांगला राहतो. आयुर्वेदात सांगण्यात आले आहे की, शारीरिक संबंधाचं दुसरं काम आपल्याला खोलवर पोषित करणं हे आहे'.

द हेल्थ साइटने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, सकाळी ६ वाजेपासून ते ८ वाजेपर्यंत पुरूष सर्वात जास्त उत्तेजित असतात. पण यादरम्यान काही महिला झोपेत असतात आणि त्यांच्या शरीराचं तापमान कमी असतं. त्यामुळे यावेळी शारीरिक संबंध पुरूषांसाठी चांगलं असलं तरी महिला यावेळी संबंध जास्त एन्जॉय करू शकत नाहीत.

असं मानलं जातं की, दुपारच्यावेळी महिला अधिक उत्तेजित असतात. पण यावेळी पुरूषांचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण सामान्य असतं. त्यामुळे ते शारीरिक संबंधाऐवजी चांगलं काहीतरी खाण्याच्या शोधात असू शकतात.

आयुर्वेदानुसार, दुपारी २ वाजतापासून ते ४ वाजेपर्यंत महिलांचं रिप्रॉडक्टिव्ह सिस्टम फार सक्रिय असतं. त्यामुळे ही वेळ चांगली मानली जाते. असं असलं तरी आजच्या धावपळीच्या जीवनात यावेळेत संबंध ठेवणं अवघडच नाही तर अशक्य आहे. त्यामुळे सध्या लोक रात्रीच्या जेवणानंतर ८ ते १० ही वेळ योग्य मानतात.

कधी ठेवू नये संबंध

आयुर्वेदानुसार अनोशापोटी किंवा खूप जास्त खाल्ल्यावर शारीरिक संबंध ठेवू नये कारण याने वाताचा बॅलन्स बिघडतो. याने पचनकक्रियेशी संबंधित समस्या, डोकेदुखी आणि गॅस्ट्रिकची समस्या होऊ शकते. 

आयुर्वेदात किंवा वेगवेगळ्या रिसर्चमध्ये अनेक गोष्टी किंवा शारीरिक संबंधाच्या वेळा सांगितल्या आहेत. पण मुळात दोघांचा मूड केव्हा होतो याला महत्व दिलं पाहिजे. रिसर्चमध्ये सांगितलेल्या वेळेत जर दोघांचाही कशाचा मूड नसेल तर त्यांना संबंधातून आनंदही मिळणार नाही. त्यामुळे दोघांचा मूड, इच्छा आणि परिस्थिती बघून लोकांनी काय ते करावं. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप