शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

म्हासुर्णे व्यापारी संकुलनाचे कामकाज आदर्शवत : बाळासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST

पुसेसावळी : ‘म्हासुर्णे ग्रामपंचायतीच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलनामुळे गावाच्या विकासात भर पडणार असून, व्यापारीदृष्ट्या या परिसरास महत्त्व प्राप्त होणार ...

पुसेसावळी : ‘म्हासुर्णे ग्रामपंचायतीच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलनामुळे गावाच्या विकासात भर पडणार असून, व्यापारीदृष्ट्या या परिसरास महत्त्व प्राप्त होणार आहे. तरी विविध अद्ययावत विकासकामांच्याबाबतीत ग्रामपंचायतीचे कामकाज आदर्शवत चालले आहे,’ असे मत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

म्हासुर्णे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलनाच्या व विविध विकासकामांच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, इंदिरा घार्गे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, सहायक निबंधक विजया बाबर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी सभापती मानसिंग माळवे, नियोजन मंडळ सदस्य नंदकुमार मोरे, पंचायत समिती सभापती जयश्री कदम, संतोष घार्गे, रेखा घार्गे, सी. एम. पाटील, मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, श्रीकांत पिसाळ, धोंडिराम जगताप, अरुण दबडे, दाऊत पटेल, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, इंदिरा घार्गे, सुनील माने, नंकुमार मोरे आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमास सरपंच सचिन माने, उपसरपंच विठ्ठल माने, महादेव माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, सिकंदर मुल्ला, आबा यमगर, गुलाब वायदंडे, सुहास माने, नलिनी कुलकर्णी, कुसुम माने, आण्णासोा माने, दिव्या पवार, प्रियांका माने, राजाराम माने, विलास शिंदे, दादासोा कदम आदी उपस्थित होते.