शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

हिंसामुक्त कुटुंबाच्या दिशेने महिलांचे पाऊल : देशपांडे

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

हिंसामुक्त कुटुंबाच्या दिशेने महिलांचे पाऊल : देशपांडे

सातारा : स्त्रियांची सुरक्षा हा प्रश्न अधिक व्यापक बनला आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे धाडस महिलांमध्ये वाढले आहे. दलित महिला विकास मंडळाच्या कायदा सल्ला व सहाय्य केंद्राने २०१५ चा वार्षिक अहवाल सादर केला असून, त्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या ३२० तक्रारींपैकी २५० तक्रारी तडजोडीने सोडविण्यात यश आल्याची माहिती केंद्राच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.अ‍ॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, ‘गेल्या वर्षाच्या तुलनेत केंद्राकडे यंदा ११३ अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याचा अर्थ अन्यायामध्ये वाढ झाली आहे आणि तक्रार दाखल करण्याबाबतची महिलांमध्ये जाणीवजागृती निर्माण झाली आहे. २०१५ चा अहवाल सादर करताना सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील स्त्रियांनी स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने धाडसाचे पाऊल टाकले आहे, असे वाटते. ’गर्भाशयापासून थडग्यापर्यंत महिला सुरक्षित हव्यात, यासाठी साताऱ्यात फॅमिली कोर्ट आणि महिलांसाठी निवास व्यवस्था असणे गरजेचे आहे. तसेच शासकीय रुग्णालयात व्यसनमुक्तीचा वॉर्ड असायला हवा, असेही त्या म्हणाल्या. जात-जमात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या सहा तक्रारी केंद्राच्या वतीने हाताळल्या, त्यातील चार आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्ने संस्थेच्या पुढाकाराने लावण्यात आल्याचे अ‍ॅड. देशपांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१८ डॉक्टरांना शिक्षा गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आतापर्यंत ४२ पेक्षा जास्त डेकॉय आॅपरेशन केली आहेत. त्यामध्ये आतापर्यंत एकूण १८ प्रकरणांत डॉक्टरांना शिक्षा लागली आहे, अशी माहितीही यावेळी अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी दिली.