शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न मुख्यमंत्री का सोडवत नाहीत? ६२ वर्षे संघर्ष, तिसरी पिढी उपोषणाला

By दीपक शिंदे | Updated: March 17, 2023 08:51 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या लोकांना अधिवेशनानंतर तुमच्या प्रश्नाकडे पाहू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा :  जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न गेल्या ६२ वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या या धरणग्रस्तांची तिसरी पिढी उपोषणाला बसली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या लोकांना अधिवेशनानंतर तुमच्या प्रश्नाकडे पाहू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे ठीक आहे बाबांनो, आम्ही अधिवेशन संपेपर्यंत आंदोलनाला बसतो, असे म्हणत धरणग्रस्तांनी ठिय्या मांडला आहे. मुख्यमंत्री स्वत: या परिसरातील आहेत. असे असूनही ते कोयना धरण आणि अभयारण्यग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकत नसतील तर कोण सोडविणार, असा सवाल आता धरणग्रस्त विचारू लागले आहेत.

-कोयना खोऱ्यातील ९,७५०, उरमोडी आणि तारळीतील प्रत्येकी १,५००, वांग मराठवाडीतील २,५००, धोम, कण्हेरमधील पाच हजार, तर महू हातगेघरमधील एक हजार कुटुंबे पुनर्वसनासाठी पात्र आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Koyana Damकोयना धरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे