शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न मुख्यमंत्री का सोडवत नाहीत? ६२ वर्षे संघर्ष, तिसरी पिढी उपोषणाला

By दीपक शिंदे | Updated: March 17, 2023 08:51 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या लोकांना अधिवेशनानंतर तुमच्या प्रश्नाकडे पाहू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा :  जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्तांचा प्रश्न गेल्या ६२ वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्या या धरणग्रस्तांची तिसरी पिढी उपोषणाला बसली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या या लोकांना अधिवेशनानंतर तुमच्या प्रश्नाकडे पाहू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे ठीक आहे बाबांनो, आम्ही अधिवेशन संपेपर्यंत आंदोलनाला बसतो, असे म्हणत धरणग्रस्तांनी ठिय्या मांडला आहे. मुख्यमंत्री स्वत: या परिसरातील आहेत. असे असूनही ते कोयना धरण आणि अभयारण्यग्रस्तांचा प्रश्न सोडवू शकत नसतील तर कोण सोडविणार, असा सवाल आता धरणग्रस्त विचारू लागले आहेत.

-कोयना खोऱ्यातील ९,७५०, उरमोडी आणि तारळीतील प्रत्येकी १,५००, वांग मराठवाडीतील २,५००, धोम, कण्हेरमधील पाच हजार, तर महू हातगेघरमधील एक हजार कुटुंबे पुनर्वसनासाठी पात्र आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Koyana Damकोयना धरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे