शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

खाऊच्या पानांची ‘सुपारी’ घेणार कोण?

By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST

केवळ पूजेलाच मान : बंदी असतानाही गुटखा जोरात; विडा उरला चघळण्यापुरता

सचिन काकडे - सातारा -- भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासूनच खाऊच्या पानांना विशेष महत्त्व आहे. पूर्वीपासूनच पांनाचा उपयोग पूजापाठ व खाण्यासाठी केला जात आहे. आज आधुनिक युगातही या पानांचं महत्त्व पूर्वी इतकंच असलं तरी त्याला पर्याय म्हणून विविध प्रकारचे पानमसाले, सुगंधी जर्दामुळे पान खाणाऱ्यांची संख्या घटली आहे. पूर्वी पान खाणं ही शान समजली जायची. त्यामुळे प्रत्येकाकडे कात, सुपारी, चुना, अडकित्ता आणि खाऊच्या पानांचा बंडल असायचा. काळानुरूप हे चित्र बदलले असून, पान खाणाऱ्यांची संख्याही आता कमी होत चालली आहे. त्यामुळे याच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होत आहे. केवळ सण-समारंभ आणि धार्मिक कार्यावेळीच या पानांना मागणी वाढत आहे. पान औषधी असतले तरी त्याच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर दुष्परिणामही होत असतात. खाऊच्या पानांच्या विविध जाती असून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव तालुक्यातही पानाचे मळे आहेत. चांगले उत्पन्न मिळत असल्याने काही शेतकरी गत कितीतरी वर्षांपासून पानमळे पिकवत आहेत.