शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

खाऊच्या पानांची ‘सुपारी’ घेणार कोण?

By admin | Updated: August 8, 2014 00:40 IST

केवळ पूजेलाच मान : बंदी असतानाही गुटखा जोरात; विडा उरला चघळण्यापुरता

सचिन काकडे - सातारा -- भारतीय संस्कृतीत पुरातन काळापासूनच खाऊच्या पानांना विशेष महत्त्व आहे. पूर्वीपासूनच पांनाचा उपयोग पूजापाठ व खाण्यासाठी केला जात आहे. आज आधुनिक युगातही या पानांचं महत्त्व पूर्वी इतकंच असलं तरी त्याला पर्याय म्हणून विविध प्रकारचे पानमसाले, सुगंधी जर्दामुळे पान खाणाऱ्यांची संख्या घटली आहे. पूर्वी पान खाणं ही शान समजली जायची. त्यामुळे प्रत्येकाकडे कात, सुपारी, चुना, अडकित्ता आणि खाऊच्या पानांचा बंडल असायचा. काळानुरूप हे चित्र बदलले असून, पान खाणाऱ्यांची संख्याही आता कमी होत चालली आहे. त्यामुळे याच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होत आहे. केवळ सण-समारंभ आणि धार्मिक कार्यावेळीच या पानांना मागणी वाढत आहे. पान औषधी असतले तरी त्याच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर दुष्परिणामही होत असतात. खाऊच्या पानांच्या विविध जाती असून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव तालुक्यातही पानाचे मळे आहेत. चांगले उत्पन्न मिळत असल्याने काही शेतकरी गत कितीतरी वर्षांपासून पानमळे पिकवत आहेत.