शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

पश्चिम महाराष्ट्राचा निधी कोठे गेला?

By admin | Updated: October 30, 2015 23:20 IST

प्रतीक पाटील : भाजप नेते कमी पडले

सांगली : सिंचन योजनेच्या एकूण बजेटपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा निधी अद्याप मिळालेला नाही. एक वर्षाच्या कालावधित केवळ अडीच कोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपल्या हक्काचा निधी गेला कुठे?, असा सवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. निधी आणण्यात भाजपचे खासदार, आमदार कमी पडल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, सिंचन योजनांसाठी राज्याच्या एकूण बजेटपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला २६ टक्के रक्कम येणे अपेक्षित आहे. वर्षभरात केवळ अडीच कोटीच मिळाले. जिल्ह्यातील खासदार, आमदार याबाबतीत कुठे तरी कमी पडत आहेत, असे दिसते. एआयबीपी (वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम) अंतर्गत जिल्ह्यातील योजनांसाठी मिळणारे २00 कोटी अन्य योजनेतून मिळावेत, यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. ८0 कोटींऐवजी थेट २०० कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करायला हवी. पश्चिम महाराष्ट्राने कधीही कोणत्याही विभागाचा निधी लाटलेला नाही. विदर्भ, मराठवाड्याच्या वाट्याचे पैसे कधीही घेतले नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांना सिंचनाच्या निधीपासून वंचित ठेवण्याचे कारण नाही. सर्व अनुदान योजना व एआयबीपीसुद्धा नव्या सरकारने बंद केल्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकार नेमके कोणाचे?, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)मनपाला निधीच नाहीआपण मंत्री असताना सांगली व मिरजेत भाजपचे आमदार होते. आता खासदारांसह या दोन्ही शहरात भाजपचे आमदार आहेत. तरीही महापालिकेला एक रुपयाचा निधी मिळालेला नाही. शहरांच्या विकासासाठी एकही नेता पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.