शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्राचा निधी कोठे गेला?

By admin | Updated: October 30, 2015 23:20 IST

प्रतीक पाटील : भाजप नेते कमी पडले

सांगली : सिंचन योजनेच्या एकूण बजेटपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा निधी अद्याप मिळालेला नाही. एक वर्षाच्या कालावधित केवळ अडीच कोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपल्या हक्काचा निधी गेला कुठे?, असा सवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. निधी आणण्यात भाजपचे खासदार, आमदार कमी पडल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, सिंचन योजनांसाठी राज्याच्या एकूण बजेटपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला २६ टक्के रक्कम येणे अपेक्षित आहे. वर्षभरात केवळ अडीच कोटीच मिळाले. जिल्ह्यातील खासदार, आमदार याबाबतीत कुठे तरी कमी पडत आहेत, असे दिसते. एआयबीपी (वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम) अंतर्गत जिल्ह्यातील योजनांसाठी मिळणारे २00 कोटी अन्य योजनेतून मिळावेत, यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. ८0 कोटींऐवजी थेट २०० कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करायला हवी. पश्चिम महाराष्ट्राने कधीही कोणत्याही विभागाचा निधी लाटलेला नाही. विदर्भ, मराठवाड्याच्या वाट्याचे पैसे कधीही घेतले नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांना सिंचनाच्या निधीपासून वंचित ठेवण्याचे कारण नाही. सर्व अनुदान योजना व एआयबीपीसुद्धा नव्या सरकारने बंद केल्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकार नेमके कोणाचे?, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)मनपाला निधीच नाहीआपण मंत्री असताना सांगली व मिरजेत भाजपचे आमदार होते. आता खासदारांसह या दोन्ही शहरात भाजपचे आमदार आहेत. तरीही महापालिकेला एक रुपयाचा निधी मिळालेला नाही. शहरांच्या विकासासाठी एकही नेता पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.