शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पश्चिम महाराष्ट्राचा निधी कोठे गेला?

By admin | Updated: October 30, 2015 23:20 IST

प्रतीक पाटील : भाजप नेते कमी पडले

सांगली : सिंचन योजनेच्या एकूण बजेटपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येणारा निधी अद्याप मिळालेला नाही. एक वर्षाच्या कालावधित केवळ अडीच कोटी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आपल्या हक्काचा निधी गेला कुठे?, असा सवाल माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. निधी आणण्यात भाजपचे खासदार, आमदार कमी पडल्याची टीकाही त्यांनी केली. ते म्हणाले की, सिंचन योजनांसाठी राज्याच्या एकूण बजेटपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला २६ टक्के रक्कम येणे अपेक्षित आहे. वर्षभरात केवळ अडीच कोटीच मिळाले. जिल्ह्यातील खासदार, आमदार याबाबतीत कुठे तरी कमी पडत आहेत, असे दिसते. एआयबीपी (वेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम) अंतर्गत जिल्ह्यातील योजनांसाठी मिळणारे २00 कोटी अन्य योजनेतून मिळावेत, यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. ८0 कोटींऐवजी थेट २०० कोटींची मागणी केंद्र सरकारकडे करायला हवी. पश्चिम महाराष्ट्राने कधीही कोणत्याही विभागाचा निधी लाटलेला नाही. विदर्भ, मराठवाड्याच्या वाट्याचे पैसे कधीही घेतले नाहीत. त्यामुळे या जिल्ह्यांना सिंचनाच्या निधीपासून वंचित ठेवण्याचे कारण नाही. सर्व अनुदान योजना व एआयबीपीसुद्धा नव्या सरकारने बंद केल्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यातील सरकार नेमके कोणाचे?, असा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)मनपाला निधीच नाहीआपण मंत्री असताना सांगली व मिरजेत भाजपचे आमदार होते. आता खासदारांसह या दोन्ही शहरात भाजपचे आमदार आहेत. तरीही महापालिकेला एक रुपयाचा निधी मिळालेला नाही. शहरांच्या विकासासाठी एकही नेता पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.