शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

नीरा-देवघर कालव्यातून मंगळवारी पाणी सोडणार

By admin | Updated: April 22, 2017 12:59 IST

शिवाजी बोळभट : वाघेशीपर्यंत सोडणार आवर्तन;अकरा गावांमधील शेतकऱ्यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतशिरवळ (जि. सातारा), दि. २२ : खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार व उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पाण्याच्या आवश्यकतेची गरज लक्षात घेऊन मंगळवार, दि. २५ एप्रिलपर्यंत कालव्याची कामे पूर्ण करून मोर्वे येथील पुलावरून पाईप टाकून त्याद्वारे वाघोशी गावापर्यंत नीरा-देवघर कालव्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात येईल, अशी माहिती नीरा-देवघर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांनी दिली. नीरा-देवघर कालव्याची व वितरिकांची कामे पूर्ण करून प्रवाहित करून उपसा जलसिंचनाची कामे पूर्ण करून नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत प्रवाहित करण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या वतीने खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांना निवेदन देण्यात आले.