शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

वासुदेव आले दहीवडीत दारोदारी स्वच्छतेला : महास्वच्छता अभियान १५ डिसेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:54 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायत उतरणार असून, यासाठी दहिवडी परिसरात स्वच्छतेचा संदेश देणारे वासुदेव भल्या पहाटे दहिवडी शहराततून हिंडत आहेत. त्याच बरोबर

ठळक मुद्देपथनाट्यातून जनजागृती

दहिवडी : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी स्वच्छ भारत अभियानात दहिवडी नगरपंचायत उतरणार असून, यासाठी दहिवडी परिसरात स्वच्छतेचा संदेश देणारे वासुदेव भल्या पहाटे दहिवडी शहराततून हिंडत आहेत. त्याच बरोबर पथनाट्याचे पथक दहिवडीतील चौकाचौकात स्वच्छतेवर आधारित आपली कला सादर करत आहेत. जनतेचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मायणी एसटी स्टँड चौक, मार्डी चौक, बाजारपटांगण दहिवडी, कॉलेज परशुरामशेठ कन्या विद्यालय जिल्हा परिषद शाळा नगरपंचायत या वर्दळीच्या ठिकाणी कला पथकाने जनजागृती केली आहे. नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. 

महास्वच्छता अभियान १५ तारखेला होणार असून, हजारो हात पुढे येऊन सर्व परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार दहिवडीकर करीत आहेत.माण तालुक्याला लोकसहभागातून काम करण्याची आता सवयच जडली आहे. वॉटरकपनंतरस्वच्छतेमध्ये असणारा पाच हजार मार्कांचा पेपर सोडवून जवळपास ४०० नगरपंचायतींमधून नंबर मिळवायचा, यासाठी दहिवडीकर सरसावले आहेत. यासाठी सोशल मीडियाचा वापर करून स्वच्छतेचा अ‍ॅप डाऊनलोड करून या स्पर्धेची माहिती घरोघरी देण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या १५ तारखेला पूर्ण क्षमतेने शहरातील सर्व मंडळी राजकीय गटातटाला फाटा देत दहिवडी शहरासाठी एकत्र येत असून, हा एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.

१५ तारखेला होणाºया महास्वच्छता अभियानात शाळा महाविद्यालये कॉलेज, डॉक्टर्स मेडिकल अ‍ॅकॅडमी, बँका, पतसंस्था, गणेश मंडळे, व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचारी, आर्ट आॅफ लिव्हिंग टीम, अंगणवाडी सेविका आशा यांच्यासाह विविध क्षेत्रात काम करणाºया सामाजिक संस्था यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. अनेक संस्थांनी श्रमदान करून लाखो रुपयांची मदत केली होती. त्यामुळे दहिवडीमधील ग्रामस्थांनी स्वच्छतेसाठी सरसावले आहेत.ग्रामस्थांचा बक्षीस जिंकण्याचा निर्धारदहिवडी शहराने या स्वच्छ सर्वेक्षणात भाग घेतल्यानंतर १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या महिन्यात एक कमिटी येऊन पाहणी करणार आहे. या कालावधीत दहिवडीच्या रोजच्या स्वच्छतेची तसेच ५००० मार्कांची पाहणी करणार आहे. बक्षीस जिंकण्याचा निर्धार दहिवडीकरांतून व्यक्त होत आहे. शहरात स्वच्छतेच्या माहितीचे फलक लावण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर