शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

वर्धन कारखाना ९ सप्टेंबरला सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

औंध : वर्धन ॲग्रो कारखान्याने गत गळीत हंगामातील उसाची बिले शेतकऱ्यांच्या वेळेत खात्यावर वर्ग केल्याने वर्धन कारखान्यावर असणारा विश्वास ...

औंध : वर्धन ॲग्रो कारखान्याने गत गळीत हंगामातील उसाची बिले शेतकऱ्यांच्या वेळेत खात्यावर वर्ग केल्याने वर्धन कारखान्यावर असणारा विश्वास आणखी दृढ झाला आहे. येत्या ९ सप्टेंबरला वर्धन कारखाना सुरू करणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चेअरमन धैर्यशील कदम यांनी बुधवारी केले.

खटाव तालुक्यातील त्रिमली-घाटमाथा येथील वर्धन ॲग्रो कारखान्याच्या पाचव्या बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम, कार्यकारी संचालक विक्रमशील कदम, संचालक भीमराव पाटील, सत्त्वशील कदम, दत्तात्रय साळुंखे, पृथ्वीराज निकम, अविनाश साळुंखे, संतोष घाडगे, सतीश सोलापुरे, संजय माने, नीलेश माने, सतीश भोसले, रामचंद्र येवले, भूषण देशमुख, संतोष पाटील, विठ्ठल चव्हाण, तुकाराम पवार, महादेव पवार, जयसिंग पवार, अंकुश कदम, वसंत यादव, दिनकर शिंगाडे, दिलीप जाधव, रामचंद्र दबडे, किशोर येवले, आदी उपस्थिती होती.

धैर्यशील कदम म्हणाले, कारखाना लवकर सुरू करून जास्त दिवस चालविण्याचा मानस व्यवस्थापनाचा आहे. हंगामामध्ये जास्तीत जास्त दिवस कारखाना चालविण्यासाठी व्यवस्थापनाने आवश्यक ती कामे पूर्ण केली असून, शिस्तबद्ध नियोजन, समाधानी कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या विश्वासाने कारखाना प्रगतिपथावर आहे. येणारा गळीत हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

कार्यकारी संचालक विक्रमशील कदम म्हणाले, तोडणी कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ज्यांनी अजून ऊसनोंदणी केली नाही. त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ऊसनोंदणी करावी.

फोटो : वर्धन ॲग्रोचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला. यावेळी धैर्यशील कदम, सुनीता कदम, विक्रमशील कदम यांच्यासह संचालक मंडळ, शेतकरी उपस्थित होते. (छाया : रशीद शेख)