शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

टेंभु योजनेच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे सोमवारी एल्गार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:49 IST

कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील

ठळक मुद्देविखळे येथे एल्गार परिषदेचे आयोजन

म्हसवड : कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या माण व खटाव तालुक्यातील काही गावे कोणत्याही पाणी योजनेत समाविष्ट झाली नाहीत. शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणाºया गावांनी सोमवारी दि. १० रोजी खटाव तालुक्यातील विखळे येथे एल्गार परिषदेचे आयोजन केल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की कायमस्वरूपी दुष्काळी असणाºया माण व खटाव तालुक्यासाठी १९९५ साली राज्यातील युतीच्या शासनाने कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना के ले. त्यामध्ये उरमोडी, जिहे कटापूर व तर टेंभू उपसा जलसिंचन योजनेचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये उरमोडी योजनेतून माण तालुक्यातील कुकुडवाड व खटाव तालुक्यातील पूर्वेकडे असणारी विखळे, कलेढोण, कणकत्रे, ढोकळवाडी, हिवरवाडी, तरसवाडी, औतरवाडी व माण तालुक्यातील कुकुडवाड, पुकलेवाडी, मानेवाडी, मस्करवाडी, आगासवादी, धनवडेवाडी, भाकरेवाडी, व विरळी परिसराचा समावेश नाही. या गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळणे शक्य आहे. इतर कोणत्याही योजनेतून या गावांना पाणी मिळणार नाही अशी परिस्थिती सद्या आहे. माण व खटाव तालुक्यातील वंचित गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळाले नाही. त्यामुळे या गावातील नागरिक धास्तावले आहेत.गावांना पाणी द्यात्यामुळे या वंचित गावांना टेंभू योजनेतून पाणी मिळाले पाहिजे अशी मागणी या सर्व गावातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे तेथील लोकांचा शेती व पिण्याच्या प्रश्न मिटणार असे चित्र दिसत आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTembhu Projectटेंभू धरण