शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

कृषी कन्यामार्फत वृक्षारोपण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

कोपर्डे हवेली : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध घटकांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. पार्ले येथे कृषी सप्ताहाचे औचित्य साधून ...

कोपर्डे हवेली : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी विविध घटकांच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते.

पार्ले येथे कृषी सप्ताहाचे औचित्य साधून जयवंतराव भोसले कृष्णा महाविद्यालयाची विद्यार्थिनी अंकिता नलवडे हिने ग्रामपंचायतीच्या प्रांगणात वृक्षारोपण केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सचिन नलवडे, सरपंच अश्विनी मदने, उपसरपंच मोहन पवार, काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव नलवडे, विकास सेवा सोसायटीचे संचालक संभाजी नलवडे, सचिव संभाजी नलवडे, बाळकृष्ण नलवडे, सूरज नलवडे, हेमंत पाटील, शशिकांत नलवडे, आदित्य नलवडे, नील नलवडे उपस्थित होते.

अंकिता नलवडे म्हणाली, ‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपाणाची जितकी गरज आहे, त्यापेक्षा जास्त वृक्षांचे संगोपन करण्याची गरज आहे. वृक्षारोपण करण्यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे, तर वृक्षारोपण होऊन त्यांचे संवर्धन होईल. कोरोनाच्या महामारीत प्राणवायू किती महत्त्वाचा आहे, ते लोकांना समजू लागले आहे. त्यासाठी प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे.