शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण ही काळाची गरज : राजेंद्र तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

खंडाळा : ‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडेझुडपे महत्त्वाचे घटक आहेत. वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजन पातळी समान ठेवण्यासाठी झाडांचे योगदान मोठे आहे. ...

खंडाळा : ‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडेझुडपे महत्त्वाचे घटक आहेत. वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजन पातळी समान ठेवण्यासाठी झाडांचे योगदान मोठे आहे. गावोगावी वृक्षारोपणाची मोहीम राबविल्यास पर्यावरण संतुलनासह परिसराचा कायापालट होऊ शकतो म्हणूनच वृक्षारोपण ही काळाची गरज आहे’, असे मत सभापती राजेंद्र तांबे यांनी व्यक्त केले.

अंदोरी, ता. खंडाळा येथे ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ सभापती राजेंद्र तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, सरपंच प्रदीप होळकर, उपसरपंच सुचेता हाडंबर, सदस्य बाळासोा होवाळ, किसन ननावरे, कैलास भिसे, दत्तात्रय धायगुडे, नवनाथ ससाणे, काळुराम होळकर, संजय जाधव, सिद्धार्थ खुंटे, ग्रामसेवक रवींद्र धायगुडे यांसह प्रमुख उपस्थित होते.

सभापती तांबे म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात माणसाला ऑक्सिजनचे महत्त्व कळून आले आहे. कृत्रिम ऑक्सिजन घेऊन जीव जगवावा लागत आहे. मात्र, हेच काम झाडे सातत्याने करीत असतात. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलात अतिक्रमण होऊ लागले आहे. त्याचा परिणाम झाडांवर होऊन त्याचे प्रमाण घटले आहे. ते पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. या मोहिमेसाठी अंदोरी ग्रामपंचायतीला सर्वतोपरी सहकार्य करू, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

...............................................