शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

टोल ५५ अन् खड्डे ५५ हजार!

By admin | Updated: August 7, 2014 00:15 IST

महामार्ग गेला खड्ड्यात! : पैसे देऊन दुखणं विकत घेतल्याच्या वाहनचालकांमधून प्रतिक्रिया

सातारा : एखाद्या शहराचा विकास करायचा असेल तर सर्वात प्रथम तेथील दळणवळणाची व्यवस्था दर्जेदार असायला हवी. सातारच्याबाबतीत मात्र उलटेच घडत आहे. दुपदरी महामार्गाचे चारपदरीकरण झाले. सहापदरीकरणाचे कामही सुरू झाले, मात्र पुढचे पाठ मागचे सपाट याप्रमाणे महामार्गाची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की, खेड्यापाड्यातले रस्ते बरे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. महामार्गाची ऐशी-तैशी झाली तरी वाहनधारकांकडून टोल मात्र सहापदरीकरणाचा वसूल केला जात आहे. सहापदरीकरणाचे काम बंद...महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खोदकाम, साईडपट्ट्यांची अर्धवट कामे अपघातास निमंत्रण देत आहे. सहापदरीकरणाचा टोल वसूल केला जातो, मात्र तशा सुविधा मिळत नसल्याने मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.सेवारस्त्यांची ऐशी-तैशीशिरवळ : शिरवळला येताय? थांबा, अन्यथा अपघात होऊ शकतो, असे म्हणण्याची वेळ सध्या शिरवळकरांवर आली आहे. महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्सच्या कृपेने महामार्ग व सेवारस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. खड्ड्यांतून महामार्ग शोधावा लागत आहे. पावसामुळे महामार्ग आणि गावांना जोडणाऱ्या सेवारस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. शिरवळ येथे तर कोणता खड्डा चकवू, अशी अवस्था वाहनचालकांची होत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साठल्यामुळे वाहनचालकांची मोठी पंचाईत होत आहे. खड्डे मुजविण्याचा प्रयत्न केला आहे. पण अवघ्या दोन तासांतच जैसे थे परिस्थिती झाली आहे.