शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्ह्यात आजपासून खत, बियाणे विक्री बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 00:59 IST

सातारा : खत, बियाणे, औषध या शेतीशी संबंधित साहित्य विक्री करणाºयांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व निलंबित करण्यात आलेले परवाने पूर्ववत करावेत, यासह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके डिलर असोसिएशनतर्फे गुरुवार, दि. २ ते शुक्रवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंत कृषी साहित्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार ...

सातारा : खत, बियाणे, औषध या शेतीशी संबंधित साहित्य विक्री करणाºयांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत व निलंबित करण्यात आलेले परवाने पूर्ववत करावेत, यासह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके डिलर असोसिएशनतर्फे गुरुवार, दि. २ ते शुक्रवार दि. ४ नोव्हेंबरपर्यंत कृषी साहित्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.संघटनेतर्फे बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शशांक शहा, उपाध्यक्ष रणजित निंबाळकर, राजन मामनिया, भूषण शहा, एस. एस. पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.यवतमाळ जिल्ह्यातील पिकावर चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषध फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू झाले. तसेच बरेच शेतकरी व शेतमजूर बाधित झाले आहे. या घटनेला कीटकनाशके विक्रेतेच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. कृषी साहित्य विक्रेत्यांवर पोलिस कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. या परिस्थितीत कृषी साहित्य विक्रेत्यांना आपले व्यवसाय सुरू ठेवणे कठीण झाले आहे.ज्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यात यावेत, निलंबित करण्यात आलेले विक्री परवाने पूर्ववत देण्यात यावेत, आॅनलाईन परवान्यांत समाविष्ट केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात यावेत. शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या निविष्ठा कायद्याच्या कक्षेत कशा घेता येतील, याचा विचार करण्यात यावा, शासनाकडून सर्व कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना त्यांचे उगम प्रमाणपत्र, कृषी विक्रेत्यांना देणे बंधनकारक करावे, बियाणे, कीटकनाशके व खते यांचे हस्तलिखित साठा रजिस्टर ऐवजी संगणकीय पद्धतीने ठेवण्यात आलेला साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे. दोन दिवस दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला जाणार आहे. बेमुदत दुकाने बंद ठेवणे आणि धरणे आंदोलन करणे या एकमेव पर्यायाचा अवलंबला जाईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :agricultureशेती