शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:32 IST

रामापूर : पाटण तालुक्यात चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरात डोंगर खाली येत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाटण तालुक्यातील मिरगाव, ...

रामापूर : पाटण तालुक्यात चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसरात डोंगर खाली येत आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या पाटण तालुक्यातील मिरगाव, हुबरळी, ढोकवले, किल्ले मोरगिरी, धावडे शिदुकवाडी, नेरळे, तारळे, पांढरवाडी, नावाडी वेताळवाडी, दिक्षी, धावडे या गावातील सुमारे एक हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

पाटण तालुका चार खोऱ्यात डोंगर पायथाशी वसलेल्या आहे. मात्र तालुक्यात चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील डोंगराचे भुस्खलन होण्यास सुरुवात झाली. या भुस्खलनामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणची शेती वाया गेली आहे. कवडेवाडी येथे ही भुस्खलनामुळे अनेक एकर शेती माती खाली गेली आहेत.

पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव येथे अतिवृष्टीमुळे भुस्खलनामुळे अनेक कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली खाली अडकले आहेत. खबरदारी म्हणून प्रशासनाच्या मिरगाव येथील १०३, हुबरळी ८५, ढोकवले ३५०, किल्ले मोरगिरी ३००, धावडे शिडुकवादी १५, नेरळे १०४, तारळे, पांढरवाडी १४, धावडे दिक्षी ४०, तर पुराच्या पाण्यामुळे नावडी २८, वेताळवाडी १२ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.