शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"चार भिंती"कडे जाणारा पायरी मार्ग भेगाळला!

By सचिन काकडे | Updated: September 17, 2023 21:22 IST

चार भिंती हे ऐतिहासिक स्मारक असून, या वास्तूचे पालिकेकडून सुशोभीकरण करण्यात आले आहे.

सातारा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साताऱ्यातील चार भिंतीकडे जाणारा पायरी मार्ग भेगाळला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. एखादा अनर्थ घडण्यापूर्वी पालिकेने या पायरी मार्गाची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

चार भिंती हे ऐतिहासिक स्मारक असून, या वास्तूचे पालिकेकडून सुशोभीकरण करण्यात आले आहे. सातारा शहराचे विहंगम दृश्य या उंच टेकडीवरून दिसत असल्याने या ठिकाणाला भेट देणाऱ्या आबालवृद्धांची संख्या अलीकडे वाढू लागली आहे. मात्र, स्मारकाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचा काही भाग भेगाळला असून, तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर पायरी मार्ग कोसळून पडलाच तर चार भिंती स्मारकाकडे जाण्याचा मार्गच बंद होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने संभाव्य धोका टाळण्यासाठी या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसर