शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 

By नितीन काळेल | Updated: April 30, 2025 21:03 IST

सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडाक्याचे ऊन पडू लागले आहे.

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: जिल्ह्यात उन्हाळी झळा तीव्र झाल्या असून सातारा शहराचा पारा तीन दिवसांपासून ४०.७ अंशावर स्थिर आहे. यामुळे नागरिक ऊन आणि उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागातील जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आलेली आहे.

सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. मागील काही वर्षांची तुलना करता यंदाचा एप्रिल महिना अधिक तापदायक ठरला आहे. कारण, सतत पारा वाढलेला आहे. सातारा शहर हे पश्चिम भागात असलेतरी पारा कायमच ४० अंशावर राहिला आहे. त्यातच मागील तीन दिवस तापमान ४०.७ अंश नोंद होत गेले. यामुळे सातारकरांना उन्हाळी झळांशी सामना करावा लागतोय. तसेच घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. तर रात्रीही उकाड्यामुळे हैराण होण्याची वेळ आली आहे.

पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यातील पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत जाते. परिणामी दुपारी दोन ते चार या वेळेत उन्हाचा कहर असतो. समोर पाहिले तरी रखरखत्या उन्हामुळे डोळ्यांना त्रास होत आहे. घराबाहेर पडणेही अवघड होऊन गेलेले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर या उन्हाचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता मे महिना सुरू झाला आहे. मे महिन्यातही पारा आणखी वाढणार आहे. त्यामुळे सातारा शहराचा पारा ४१ अंशावर जाऊ शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर