शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मलकापुरातील करआकारणी प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 10, 2015 00:28 IST

नागरिकांच्या हक्कासाठी योग्य त्या न्यायमंडळाकडे न्याय मागण्यासाठी तयार असल्याचा इशारा

कऱ्हाड : मलकापूर नगरपंचायतीने कर आकारणी करण्यासाठी केलेली प्रक्रियाच घाईगडबडीत व बेकायदेशीर केली आहे. विधीग्राह्य कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे. या गडबडीच्या प्रक्रियेमुळे नागरिकांच्या नैसर्गिक न्याय हक्कांचीच पायमल्ली झाली आहे. ही करआकारणी २०१५-२०१६ या सालाकरिता लागू करावी, यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. नगरपंचायतीने २०१५-१६ या वर्षापासून चतुर्थ श्रेणी कर आकारणीचा ठराव केला होता. त्यानुसार प्रक्रियाही सुरू केली होती. मात्र नगररचना विभागाने २०१४-१५ या वर्षापासूनच कर आकारणी करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे कळविल्याने स्थानिक प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. नागरिकांना विचार करण्यासाठी व आपले म्हणणे मांडण्यासाठी नवीन करआकारणी २०१५-१६ वर्षासाठी लागू करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास नागरिकांच्या हक्कासाठी योग्य त्या न्यायमंडळाकडे न्याय मागण्यासाठी तयार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)