शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

धरणे लागली भरू...

By admin | Updated: July 22, 2015 23:56 IST

साताऱ्यात रिमझिम : शेतकरी समाधानी

सातारा : रानोमाळ पळून गेलेल्या पावसानं जिल्ह्यात पुन्हा जोरदार सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. महाबळेश्वरमध्ये बुधवारी धो धो पावसाची बरसात तर साताऱ्या रिमझिम पाऊस पडला. गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. पेरण्या करून बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला होता, मात्र आभाळातून एक ठिपूसही गळत नव्हता. जिल्हावासीयांनी मंगळवारी ‘माउलीं’ना निरोप देत पावसाचे साकडे घातले अन् सातारासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. महाबळेश्वर, वाई, जावळी, पाटण तालुक्यात जोरदार पाऊस झाला तर माण, खटाव, फुलटण, खंडाळा तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. सातारा शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाचे प्रमाण कमी होते.पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. तर पावसाअभावी अद्याप पेरणी न झालेल्या क्षेत्रातही असाच पाऊस राहिला तर पेरण्या करता येणार आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारीही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणात प्रतिसेकंद १७ हजार ७०४ क्सुसेक पाण्याची भर पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आजअखेर ५७.०६ टीएमसीवर पोहोचला आहे. (प्रतिनिधी)बुधवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस असा-कोयना १६ मिमी., नवजा २३ मिमी., तर महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २.४१ टीएमसीने वाढ झाली आहे.पाच धरणांतून विसर्ग जिल्ह्यात काल जोरदार पुनरागमन केलेल्या पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील धरणांमधील पाणीपातळीत वाढ होत आहे. कालपासून वीर धरणातून २ हजार ३७७ क्युसेक, मोरणा-गुरेघरमधून ३२० क्सुसेक, तारळी १४५ तर बुधवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस असा-कोयना १६ मिमी., नवजा २३ मिमी., तर महाबळेश्वरमध्ये दिवसभरात १४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात २.४१ टीएमसीने वाढ झाली आहे.उरमोडीमधून ४५० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर बुधवारी वांग धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.