शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

उन्हाचा पारा वाढला, सातारा जिल्हा रुग्णालयात उष्माघाताचे चार रुग्ण

By दीपक शिंदे | Updated: April 19, 2023 15:55 IST

नागरिकांना दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे अवघड झाले

सातारा : एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमानात प्रचंड वाढ झाली असून, यामुळे अनेकांना त्रास जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांत चार जणांना उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांना क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सातारा जिल्ह्याचा पारा वारंवार ३९ ते ४० वर राहत आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा तापमान वाढत गेले. आता ४० वर पारा असून, यामुळे नागरिकांना दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे उष्माघाताचे रुग्णही वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हामुळे अनेकांना भोवळ येत आहे. तर काहींना श्वाच्छोस्वास घेण्यास त्रास होत आहे. अशा चार रुग्णांना उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.अनेक रुग्ण उष्माघाताच्या त्रासामुळे तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात येत आहेत. शक्यतो दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत घराबाहेर पडू नये. वाढत्या उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी केले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान