शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

मायणी तलाव क्षेत्रात सुभेदार रामजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : ‘सध्या ‘मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र ''''म्हणून मायणी पक्षी आश्रयस्थानाचा विकास होत असताना येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मायणी : ‘सध्या ‘मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र ''''म्हणून मायणी पक्षी आश्रयस्थानाचा विकास होत असताना येथे रामजी मालोजी आंबेडकर यांचे स्मारक होऊन या ऐतिहासिक वारसाचे जतन व्हावे,’ अशी मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते बाळासाहेब कांबळे यांनी केली.

‘ज्यांच्या विचार कार्यातून अखंड भारत वर्षामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक व मानवतावादी परिवर्तन झाले. त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण मायणी ( ता. खटाव) येथे गेल्याने या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे . सन १८९६ च्या सुमारास सरकारने दुष्काळी भागात तलाव बांधणीची कामे सुरू केली. डॉ. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी संकपाळ यांच्या देखरेखीखाली मायणी, गोरेगाव (ता. खटाव )येथे तलावाचे काम सुरू झाले.

वयाच्या चौथ्या, पाचव्या वर्षी बालभिवाच्या बालपणाचे काही दिवस या गावात गेले असल्याचा पुरावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या चरित्र खंडात मिळतो. सध्या ‘मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र ''''म्हणून मायणी पक्षी आश्रयस्थानाचा विकास होत असताना येथे रामजी मालोजी आंबेडकर यांचे स्मारक होऊन या ऐतिहासिक वारसाचे जतन व्हावे, अशी मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

येथे प्रसिद्ध ब्रिटिशकालीन तलाव आहे. थंडीच्या दिवसात या तलावावर फ्लेमिंगो या परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. ( तिसरी व नववीच्या पाठ्यपुस्तकात याविषयी उल्लेख आहे.) सध्या शासनामार्फत या पक्षी आश्रयस्थानाचा ''''मायणी संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून विकास होत आहे. मायणीच्या वैभवात यामुळे अधिक भर पडणार आहे. या क्षेत्राचा विकास होत असताना येथील ज्या तलावामुळे येथे पशुपक्ष्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यावेळी आकाश निकाळजे, स्वप्नील कांबळे, अमोल भिसे, कुंदा लोखंडे, चेतन वायदंडे, साहिल सकट, प्रशांत घाडगे, मंगेश भिसे, दीपक भिसे, संदीप कांबळे, विशाल पाटोळे, गौरव साठे उपस्थित होते.