शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:38 IST

सातारा : कोरोनात केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची तसेच सर्वसामान्य जनतेची अवस्था दयनीय झालेली आहे. आता तीन आठवडे लागू करण्याचा निर्णय ...

सातारा : कोरोनात केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची तसेच सर्वसामान्य जनतेची अवस्था दयनीय झालेली आहे. आता तीन आठवडे लागू करण्याचा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. राज्य शासनाने कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये, अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम होतील, अशी भीती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक लोकांचे हातावर पोट आहे. तीन आठवडे लाॅकडाऊन केले तर या लोकांचे जगणे मुश्कील होऊन जाईल. त्यामुळे तीन आठवड्यांच्या लोकडाऊनमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. राज्य शासनाने तडकाफडकी निर्णय घेऊ नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

राज्य शासनाने तयारी करायला हवी होती, याबाबत सांगताना ते म्हणाले, मधल्या काळात पेशंट कमी झाले त्यावर दुसरी लाट येऊ शकते हे लक्षात घेऊन राज्य शासनाने तशी तयारी करायला हवी होती. रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडची उपायोजना, हॉस्पिटलची तयारी, आदी गोष्टींवर राज्य शासनाने भर द्यायला हवा होता; पण ते मधल्या काळात झालेले नाही. त्यामुळे ऐनवेळी आता दुसऱ्यांदा कोरोनाचा सामना करताना अवघड जात आहे. तरीही लोकांची गैरसोय लक्षात घेऊन आम्ही राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवर बोलणी करून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, सिलिंडर, हॉस्पिटलमधील बेडची व्यवस्था, आदींबाबत लक्ष ठेवून आहोत.

संभाजी भिडे यांनी सांगली येथे केलेल्या वक्तव्याबाबत देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी नाराजी व्यक्त केली. उद्याच्या कालावधीमध्ये परिस्थिती काय आणि आपण बोलतोय काय याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कोरोना हा कोणाला होऊ शकतो, शूर व्यक्तीला होतो, इतर कुणाला होत नाही, आज असं बोलणं चुकीचं आहे.