शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मलकापुरात प्रदूषण मुक्त दिवाळीचा विद्यार्थ्यांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 15:43 IST

सध्यस्थितीची गरज ओळखून पर्यावरण समतोल राखण्यासाठी येणाºया दिवाळीत फटाके न वाजविण्याची ४ हजार ४३८ विद्यार्थ्यांसह १७० शिक्षकांनी शपथ घेतली. बाहेरील खाद्यपदार्थांचा वापर टाळून प्रदूषण मुक्त व निरोगी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.

ठळक मुद्देसाडेचार हजार विद्यार्थ्यांनी घेतली शपथशिक्षकांचाही सहभाग, दहा हजार पत्रकांचे वाटपमळाईदेवी शिक्षण संस्थेकडून उपक्रम

मलकापूर, 11 : सध्यस्थितीची गरज ओळखून पर्यावरण समतोल राखण्यासाठी येणाºया दिवाळीत फटाके न वाजविण्याची ४ हजार ४३८ विद्यार्थ्यांसह १७० शिक्षकांनी शपथ घेतली. बाहेरील खाद्यपदार्थांचा वापर टाळून प्रदूषण मुक्त व निरोगी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.

येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेकडून अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजप्रबोधन केले जाते. संस्थेच्या विविध शाखांमधे ४ हजार ४३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर सर्व शाखांमधे १७० शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहेत. मंगळवार, दि. १० रोजी सर्व शाखांमध्ये एकाचवेळी फटाकेविरहीत व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची सामुदायिक शपथ घेण्यात आली.

फटाके वाजविल्यामुळे गंभीर आजार होतात. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य निर्माण होते. अशा अनेक विघातक दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच दिवाळीसाठी बाहेरून खाद्यपदार्थ न आणता घरात बनविलेला फराळ करून आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेऊ या, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात म्हणाले, दिवसेंदिवस प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. फटाके वाजविल्यामुळे दिवाळीतच सर्वात जास्त प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी समाजातील समाजकार्य करणाºया विविध संस्था व सर्व शिक्षण संस्थांनी समाजप्रबोधन करणे गरजेचे आहे. सर्वांनीच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रसार आणि प्रचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शरद तांबवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. एस. बी. शिर्के यांनी प्रास्ताविक केले. तर आर. आर. पाटील यांनी आभार मानले.दहा हजार पत्रकांचे वाटपमळाईदेवी शिक्षण संस्थेने प्रदूषण मुक्त दिवाळी का साजरी करावी? याबाबतचे एक पत्रक छापले आहे. हे प्रबोधन स्वत:च्या संस्थेपुरते मर्यादित न ठेवता त्याला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. अशी १० हजार पत्रके छापून तालुक्यातील विविध शाळांमध्ये वाटली आहेत. त्यामुळे खºया अर्थाने प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.