शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सातारा जिल्'ातील दोनशे ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा निर्मूलन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 21:39 IST

सातारा : जिल्'ातील दोनशे गावांमध्ये घनकचरा निर्मूलन प्रकल्प उभारणीचे काम सातारा जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे.

ठळक मुद्देगावांमधील कचरा कोंडाळे दूर होण्यास मदत होणार सोनगाव येथे मोठा कचरा डेपो

सातारा : जिल्'ातील दोनशे गावांमध्ये घनकचरा निर्मूलन प्रकल्प उभारणीचे काम सातारा जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे. यासाठी सर्वच तालुक्यांतील ३ हजारांच्यावर लोकसंख्या असणाºया गावांची निवड करण्यात आली असून, गावांमधील कचरा कोंडाळे दूर होण्यास मदत होणार आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये घनकचरा निर्मूलनाची गंभीर समस्या उभी आहे. साताºयासारख्या शहरात सोनगाव येथे मोठा कचरा डेपो आहे. मात्र, शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये कचºयाचा प्रश्न कायम आहे. काही ग्रामपंचायती घंटागाड्यांमार्फत कचरा उचलतात; परंतु त्यात सातत्य नाही. साहजिकच रोजचा निघणारा कचरा ग्रामपंचायतींनी सोय केलेल्या कचरा कुंड्यांत तसेच ओढ्यांत अथवा मोकळ्या जागेत टाकला जातो.

कचराकुंड्या ओसंडून वाहतात. भटकी कुत्री, डुकरे या कचºयांमधून अन्न शोधण्याचा प्रयत्न करत असतात. हाच कचरा पुन्हा रस्त्याकडेला येऊन पडतो.पावसाळ्यात तर प्लास्टिकच्या पिशव्या ओढे, नाल्यांमध्ये तुंबून राहतात. कुजलेल्या कचºयावर माशा, डास बसतात. त्याच माशा व डास नागरी वस्तीमध्ये उच्छाद मांडतात. लोकांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. कचºयाची ही समस्या दिवसेंदिवस डोके वर काढताना दिसत असल्याने जिल्हा परिषदेने घनकचरा निर्मूलनाचा अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे.

संबंधित ग्रामपंचायतींनी हा कचरा घंटागाड्यांमार्फत उचलायचा. त्यासाठी थोडा वाढीव कर आकारला जाणार असला तरी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघून गावे सुंदर व स्वच्छ राहणार आहेत. गोळा केलेल्या कचºयावर ग्रामपंचायतींनी घनकचरा निर्मूलन प्रकल्प उभारावा, गांडूळ खत निर्मिती करून ते शेतकºयांना विकावे, त्यातून मिळणारे उत्पन्न गावच्या विकासासाठी वापरावे, असे नियोजन करण्यात आले आहे. 

प्लास्टिक कचºयाची समस्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनीच प्रबोधन करणे आवश्यक आहे. महाबळेश्वर तालुक्याला तर प्लास्टिकवर पूर्ण बंदी आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक ठरेल. घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जिल्'ातील सर्वच तालुक्यांच्या गटविकास अधिकाºयांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद