शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सुस्त प्रशासनाला लहानग्यांची चपराक

By admin | Updated: December 11, 2014 23:52 IST

वाईत अभियान : दुर्गंधी निर्मुलनासाठी नेचर्स फ्रेंडस् ग्रुप सरसावला

वाई : कचरा साचल्याने येणारी दुर्गंधी, मैलामिश्रीत सांडपाण्याने आरोग्यास धोका, नागरिकांच्या तक्रारी हे सर्व काही प्रशासनाने दुलक्षित केले. अखेर लहानग्यांनी हातात झाडू घेऊन प्रशासनाला लाजविले.वाई-पाचगणी रस्त्याशेजारील सायली कुंज इमारतीशेजारील मोकळ्या जागेत कचरा साठल्याने कचरा डेपोचे स्वरुप येऊन मैला मिश्रित व सांडपाणी सोडल्याने परिसरात घाण होऊन दुर्गंधी पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. मुख्य रस्त्यावरून महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता असून हजारो विद्यार्थी या रस्त्याने जा-ये करीत असतात. ज्येष्ठ नागरिकही या रस्त्याने पाचगणी घाटाकडे फिरायला जात असतात. तसेच या परिसरात खासगी क्लासेस आहेत. या सर्वांना दुर्गंधीचा त्रास होत आहे. परिसरातील लोकांनी प्रशासनाला निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही, असे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते.नेचर्स फ्रेंडस् गु्रपच्या लहानग्यांना ही बाब लक्षात आल्याने आपल्याच परिसरातील घाणीचे उच्चाटन करण्यासाठी हाती झाडू घेतला व स्वच्छता करायला सुरुवात केली. नेचर्स ग्रुपमध्ये दत्त तसेच सायली कुंजमधील सदस्य असून ते प्रत्येक रविवारी आपल्या परिसरात स्वच्छता अभियान करीत असतात. त्यांनी प्रत्येक रविवारी आपल्या परिसरात स्वच्छता करण्याचा मानस बोलून दाखविला. अभियानात शीतल काळे, सई जेबले, चेतल काळे, रितेश खामकर, ओंकार केंजळे, श्रुती पोवळे, रचना भोसले, आदित्य पोवळे इत्यादी सदस्यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)स्वच्छतेचा संस्कार अगदी लहान वयातच होणे आवश्यक असते. आजच्या नव्या पिढीचे कसे होणार?, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना या मुलांनी चांगलीच चपराक दिली आहे. लहानग्यांना जे कळते, ते मोठ्यांना कळत नाही. या लहानग्यांकडून सर्वांनी स्वच्छतेचे संस्कार शिकावेत, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.आम्ही स्वच्छ भारत अभियानापासून प्रेरणा घेऊन आपला परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार केला आहे.श्रुती पोवळे (सदस्य, नेचर्स फ्रेंडस् ग्रुप) ल्ल ल्ल ल्लआम्ही ‘लोकमत’मध्ये आलेले वृत्त पािहले व आपल्याच परिसरातून स्वच्छतेला सुरुवात करण्याचे ठरवले. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ केला तरच स्वच्छ भारत होणार आहे.रितेश खामकर,सदस्य नेचर्स फ्रेंडस् ग्रुपवाई येथील नेचर्स फाउंडेशनच्या चिमुकल्यांनी स्वच्छता मोहीम राबविल्याणामुळे एरवी रस्ता चकाचक झाले होते.